tag:blogger.com,1999:blog-27696298657782683422024-03-06T06:08:55.594+05:30शोध आणि बोधविविध विषयांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा महावीर सांगलीकर यांचा ब्लॉग. प्राचीन इतिहास, ऐतिहासिक लेख, छत्रपती शिवाजी महाराज, जैन इतिहास, प्रबोधन लेख, औरंगझेब Mahaveer Sanglikarhttp://www.blogger.com/profile/15416335970312705944noreply@blogger.comBlogger50125tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-74981259403212759732022-05-02T23:37:00.000+05:302022-05-02T23:37:22.996+05:30महाराष्ट्र आणि जैन धर्म <p style="text-align: right;">वर्धमान श्रीपाल दिगंबरे. वळीवडे. </p><p style="text-align: right;">8805783121</p><p>"मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा.</p><p> प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा." </p><p>हे गीत ऐकताच प्रत्येक महाराष्ट्रवासियांचा उर भरून येतो.आणि तो येणारच कारण या मातीचा आम्हास सार्थ अभिमान आहे. </p><p>या महाराष्ट्राच्या मातीत अनेक धर्म, जात,पंथ गुणागोविंदने नांदत आहेत.या राज्यासारख क्वचितच राज्य असेल जे इतके धार्मिक बाबतीत सहिष्णू असेल.आणि याला महाराष्ट्राचा सामाजिक आणि धार्मिक इतिहास कारणीभूत आहे.</p><p>इतिहासात पहिलं तर जैन धर्म,बौद्ध धर्म,हिंदू धर्म आणि विविध भक्ती चळवळींच्या मत मंथनातून हा महाराष्ट्र घडलेला आहे.</p><p>महाराष्ट्रात खूप प्राचीन काळापासून जैन धर्माचे अस्तित्व आहे.आणि जैन मतांचा येथील प्रजेवर प्रभाव आहे. १४ व्या शतकात दिसणाऱ्या भक्ती चळवळी मागे कुठेना कुठे जैन मतांचे अस्तित्व दिसते.मुळातच महाराष्ट्राचे प्राचीनत्व जर शोधण्याचा प्रयत्न केला गेला तर जैन साहित्य,शिलालेख यांचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो.</p><p>इ.स.७७८ "कुवलयमाला" या उद्योतनसुरी कृत जैन ग्रंथात दढमडल सामलंगे सहिरे अहिमान कलहसिले य | दिन्नले गहील्ले उल्लविरे तत्थ मरहठ्ठे || म्हणजे बळकट,ठेंगण्या,सावळ्या अंगाच्या,काटक अभिमानी, भांडखोर,दिन्नले(दिले),गहील्ले(घेतले) असं बोलणाऱ्या मराठ्यांच्या पहिले,अस एका मराठी वाण्याच व त्याच्या भाषेचं वर्णन उद्योतनसुरी या जैन मुनींनी केलं आहे.</p><p>महाराष्ट्राचा सर्वात जुना उल्लेख असलेला शिलालेख पहायचं म्हटलं तर कर्नाटकातील ऐहोळ येथील "जिनेंद्रभवन" नावाच्या प्राचीन जैन मंदिरावरील प्रसिद्ध जैन कवी रविकिर्ती यांची ऐहोळ प्रशस्ती अभ्यासाला लागेल ज्यात नव्यानव हजार गव्यतूक्षेत्र असलेल्या तीन महाराष्ट्र प्रदेशाचा चालुक्य नृपती पुलकेशी(दुसरा) हा राजा झाला असा उल्लेख येतो.इ.स.६३४ सालच्या या जैन शिलालेखात सर्वात प्रथम महाराष्ट्राचा उल्लेख येतो.</p><p>इतिहासातील अनेक जैन राजघराणी ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं.त्यापैकी बरेच जैन राजघराणी महाराष्ट्रीयन होती जसे की कोल्हापूरचे शिलाहार राजे मूळचे उस्मानाबाद येथील तेरचे होते. तसेच गुजरात, मावळ, महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र,तमिळ या मोठ्या प्रदेशावर राज्य करणारे राष्ट्रकूट घराणे सुद्धा मूळचे महाराष्ट्रीयन आहे त्यांचे मूळ लातूरचे. याच प्रमाणे यादव, कलचुरी आणि अनेक जैन राजघराणे महाराष्ट्रीयन आहेत.मराठा साम्राज्याची तर ही मातृभूमी ज्याच्या मातीतील वीरांनी अटकेपार झेंडे रोवले.</p><p>याच बरोबर अनेक जैन मराठी बांधवांनी महाराष्ट्राचे नाव अजरामर केलं आहे. जसे व्ही.शांताराम, हिराचंद वालचंद, कर्मवीर भाऊराव पाटील, दिवाण बहादुर आण्णासाहेब लठ्ठे, राजू शेट्टी, वैभव मांगले.. आणखी खूप सारे जैन व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्राची आणि भारत देशाची सेवा केली आहे. अश्या या रत्नांना घडवणाऱ्या या मराठी मातीला आणि छ.शिवरायांच्या या महाराष्ट्र देशाला मानाचा मुजरा.</p><p><b>हेही वाचा: </b></p><ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;"><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2013/11/blog-post_29.html" style="color: #a021bb; text-decoration-line: none;">शैव आणि जैन संबध: एक अवलोकन</a> </li><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/07/blog-post.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध</a> </li><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2018/04/blog-post.html" style="color: #a021bb; text-decoration-line: none;">जैन-दर्शन: प्राचीन, पौर्वात्य पण प्रागतिक</a> </li><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/05/blog-post_9894.html" style="color: #a021bb; text-decoration-line: none;">शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले</a></li></ul><p><br /></p><p> </p>Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-9953029373908204732019-11-04T18:07:00.001+05:302019-11-04T18:07:48.707+05:30अयोध्या- सांस्कृतीक सौहार्दाचा इतिहास!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-संजय सोनवणी</div>
<br />
अयोध्येचा वाद सर्वोच्च न्यायालयामार्फत मिटण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत. अयोध्या उर्फ साकेत हे स्थान भारताच्या सांस्कृतीक इतिहासात काशीप्रमाणेच महत्वाचे राहिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयातील वाद हा अयोध्येतील बाबरी मशीदीच्या जागी पुर्वी मंदिर होते की नाही आणि असल्यास कोणत्या धर्मियांचे यावर लढला गेला. वैदिक/हिंदूव्यतीरिक्त अन्य धर्मियांनीही त्यावर आपला दावा केला असला तरी तो मुख्यत्वेकरुन हिंदू-मुस्लमानांमधील वाद आहे असे समजले गेले. सांस्कृतीक प्रवाहात एकच स्थळ अनेक धर्म-पंथांच्या दृष्टीने महत्वाचे बनून जाऊ शकते अथवा त्याच स्थळी कालौघात वेगवेगळ्या वास्तु निर्माण होऊ शकतात.<br />
<br />
भारताचा सांस्कृतीक इतिहास पाहिला तर लक्षात येईल की रामकथेच्या पुर्वीच हे स्थळ समन संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाचे बनून गेले होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ यांचा जन्म अयोध्येलाच झाला. एवढेच नव्हे तर अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ आणि अनंतनाथ या तीर्थंकरांचा जन्मही अयोध्या येथेच झाला. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्ध यांनी आठ वर्ष अयोध्या येथे वास्तव्य केले होते. ऋषभनाथ आणि अजितनाथ या ऐतिहासिक व्यक्ती होत्या असे मत डा. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि अनेक विद्वानांनी यजुर्वेदातील त्यांच्या उल्लेखावरून सिद्धही केले होते. असे असेल तर या तीर्थंकरांचा काळ निश्चयाने इसपू १००० पुर्वीचा आहे असे म्हणता येईल. म्हणजे अयोध्या ही एक बहुसांस्कृतीक नगरी म्हणून प्राचीन काळापासूनच पसिद्धीस आली होती असे आपणास म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे जैनांचे रामायणही प्रसिद्ध असून जैनांनी रामासही आपला मानले होते असेही आपल्याला दिसते. एकंदरीत जैन, बौद्ध धर्माच्या दृष्टीने अयोध्या महत्वाची राहिली आहे. सर्व जीवांना समान मानणा-या, स्वत:तील विकारांवर विजय मिळवू पाहणा-या आणि तसे तत्वज्ञान अव्याहतपणे मांडत राहिलेल्या समन (जिन) संस्कृतीचा विकास होण्यात अयोध्या नगरीचा मोठा वाटा आहे. आणि तोच तिचा वारसा आहे.<br />
<br />
राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत यावर अनेक उत्खनने होऊनही आजही वाद आहेत. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभुमीच अशीही भारतभर श्रद्धा आहे. मुळात मंदिरे बांधण्याची संस्कृती फार उशीराची. पहिल्या शिव मंदिराचा नाणकीय पुरावा कुनिंद नाण्यावर मिळतो तो इसपू दिडशेमधील. तत्पुर्वी बौद्ध व जैन विहार, स्तूप, लेण्यांचे अस्तित्व विपूल प्रमाणात मिळते. हिंदू देवतांची प्रतीके व प्रतिमाही (उदा. शिवलिंग) सर्वत्र मिळतात. पण मंदिरे नाहीत कारण ती प्रथा उशीरा निर्माण झाली. अयोध्या येथील वादग्रस्त जागेवरील उत्खननांत अनेक अवशेष मिळाले असले तरी ते मंदिराचे आहेत की नाहीत यावर उभयपक्षी वाद आहे, आणि शिवाय ते पुरावे तेवढे प्राचीनही नाहीत. उलट पुरातत्वविद बी. बी. लाल यांनी १९७६ साली केलेल्या उत्खननात एक मृण्मयी जैन प्रतिमा मिळाली होती. कार्बन डेटींग नुसार ही प्रतिमा इसपू चवथे शतक एवढी प्राचीन निघाली. या स्थळी सापडलेली सर्वात प्राचीन प्रतिमा जैन आहे. किंबहुना जैन प्रतिमांतील भारतात आजवर मिळालेली ही सर्वात प्राचीन प्रतिमा आहे. तेथे जी विविध कालखंडातील नाणी, प्रतिमा मिळाल्या त्यांचा संबंध राम, सीता अथवा दशरथाशी असल्याचे कोणतेही सूचन मिळत नाही असा पुरातत्वविदांचा निर्वाळा आहे. असे असले तरी यावरुन रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा मात्र निष्कर्ष काढता येत नाही. सध्याचा वाद खरे तर एका विशिष्ट स्थानावरील मालकीहक्काचा आहे. सांस्कृतीक वारसा नाकारण्याशी त्याचा काही संबंध नाही. खरे तर अयोध्येचा इतिहास अपवाद वगळता सांस्कृतीक सौहार्दाचा राहिला आहे. अगदी अठराव्या शतकापर्यंत ही परंपरा चालू राहिल्याचे दिसते.<br />
<br />
अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येला राममंदिरासकट अजून चार मंदिरे बांधली तेंव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी या सुभेदाराचे राज्य होते. १७३६ मध्ये अयोध्येच्या सुभेदाराचा दिवान केसरी सिंग याने अयोध्येला जन्म घेतलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. मुस्लिम शासक असुनही ही मंदिरे उभारली गेली हा सांस्कृतीक सौहार्दाचा नमुना होता. प्राचीन काळी येथे अनेक तात्विक वाद-विवाद लढले गेले असले तरी हिंसक संघर्षाचा इतिहास मात्र नाही. अयोध्या या नावाचा अर्थच आहे ’जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी’. या नगरीवर कोणा एका धर्माने "फक्त आमचीच" म्हणून दावा करणे या नगरीच्या सांस्कृतीक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. जैनांनी आपली तत्वधारा पाळत वादग्रस्त जागेवर अथवा शहरावर आपला दावा केलेला नाही. बौद्धांनीही आपल्या दाव्यात कडवेपणा येऊ दिला नाही. याचे भान ठेवत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो असेल तो असेल त्याचा सन्मान ठेवत सांस्कृतीक सौहार्दाच्या इतिहासाचे भान ठेवले पाहिजे.<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.com/2013/04/blog-post_19.html" style="background-color: white; color: #888888; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; text-decoration-line: none;">ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_25.html" style="background-color: white; color: #888888; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; text-decoration-line: none;">जैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत</a><br />
<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-32178328258023616222019-10-02T14:40:00.003+05:302022-06-01T10:36:54.053+05:30जैन समाजाने केलेली प्रगती, त्यांचे योगदान आणि प्रभाव <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">-महावीर सांगलीकर </span></div>
<div style="text-align: right;">
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif" style="font-family: arial;">jainway@gmail.com </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><br /></span></div>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><br /></span>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">जैन समाज भारतातील एक अतिशय कमी लोकसंख्या असणारा समाज आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये जैनांची संख्या अर्धा टक्काही नाही. पण त्यांचे योगदान त्यांच्या संख्येच्या मानाने फारच मोठे आहे. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><br /></span>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">पुढे जैन समाजातील कांही प्रसिद्ध लोकांची यादी दिली आहे, त्यावरून त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान लक्षात येईल:</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3deGEr5ud7TiU-1b-yiw1PXzQUJfEMi0UUgvTTPKkEhxFcmVbb61LkDd0RLyzUGhfrGwiMR4md-hXr5y3HZBuREVD23Y6YIcBLQtE5e8YFxZTIxcruiq8FoSh5rAmY5IAWxAAYTgPYK8/s1600/Karmveer+Bhaurao+Patil+Portrait.jpg" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="548" data-original-width="457" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3deGEr5ud7TiU-1b-yiw1PXzQUJfEMi0UUgvTTPKkEhxFcmVbb61LkDd0RLyzUGhfrGwiMR4md-hXr5y3HZBuREVD23Y6YIcBLQtE5e8YFxZTIxcruiq8FoSh5rAmY5IAWxAAYTgPYK8/s200/Karmveer+Bhaurao+Patil+Portrait.jpg" width="166" /></a></div>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● शिक्षणाची गंगा पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● मराठी व हिंदी सिनेमा सृष्टीत सुवर्णयुग आणणारे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व्ही. शांताराम</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● आशिया खंडामधील पहिल्या स्टॉक एक्स्चेंजची स्थापना करणारे प्रेमचंद रॉयचंद</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना करणारे डॉ. विक्रम साराभाई (ज्यांना फादर ऑफ इंडियाज स्पेस प्रोग्रॅम असे ओळखले जाते)</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतातील कापड गिरणी कामगारांची पहिली संघटना बांधणारी अनसया साराभाई </span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggkPub4h0UmGtZeNPqpNgVxQHxEr3KfMNGvRKqedYpMOndB1brseC9rJwvb2fbVzTwylEuWL3NqevM6NV3ptdsruiynhXPicLKA7y-SO3m61QXm9UIueVIBnMjseQpwqP9EktN5MUKe24/s1600/Vikram+Sarabhai.jpg" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="358" data-original-width="298" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggkPub4h0UmGtZeNPqpNgVxQHxEr3KfMNGvRKqedYpMOndB1brseC9rJwvb2fbVzTwylEuWL3NqevM6NV3ptdsruiynhXPicLKA7y-SO3m61QXm9UIueVIBnMjseQpwqP9EktN5MUKe24/s200/Vikram+Sarabhai.jpg" width="166" /></a></span></div>
<br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● गांधीजीना ख्रिस्ती होण्यापासून परावृत्त करणारे व गांधीजींचे आध्यात्मिक गुरु श्रीमद राजचंद्र</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● 1893 साली शिकागो येथे झालेल्या पहिल्या धर्म परिषदेत हिंदू धर्मावर झालेल्या टीकेचे खंडन करणारे वीरचंद गांधी</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● छ. संभाजी महाराजांचे एक सेनानी खानगौंड देसाई</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● महाराणा प्रताप यांचे सेनापती भामाशाह</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारी राणी अबक्का</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● पाकिस्तानी विमानांना पळवून लावणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे पहिले भारतीय धावपटू पी. डी. चौगुले</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgtU8vthLNYJbzckowF31iWZHinveWtEDsIcdiHn_NMvHFBskd243kPo7r8HJ_CQy2Vp9Xb7MFRmfffBgPu-8XKZHiHGNOiKWUlrqyv_JoYTuJG-9GmXQClKDNV2z-jdOOiyKzoAgymc4/s1600/V+Shantaram.jpg" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="500" data-original-width="384" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgtU8vthLNYJbzckowF31iWZHinveWtEDsIcdiHn_NMvHFBskd243kPo7r8HJ_CQy2Vp9Xb7MFRmfffBgPu-8XKZHiHGNOiKWUlrqyv_JoYTuJG-9GmXQClKDNV2z-jdOOiyKzoAgymc4/s200/V+Shantaram.jpg" width="153" /></a></div>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● सामूहिक विवाह ते पाणी प्रश्न सोडवण्यापर्यंत अनेक प्रकारची सामाजिक कामे मोठ्या प्रमाणावर करणारे शांतीलाल मुथ्था</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● पंजाब, काश्मीर यांना महाराष्ट्राशी जोडणारे संजय नहार</span><br />
<span face=""helvetica neue", arial, helvetica, sans-serif">●</span><span face=""helvetica neue", arial, helvetica, sans-serif"> </span><span face=""helvetica neue", arial, helvetica, sans-serif">शेतकऱ्यांच्या उसाला रास्त भाव मिळवून देणारे राजू शेट्टी</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतात जहाज उद्योग, विमान निर्मिती सुरु करणारे सेठ वालचंद हिराचंद</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतातील पहिली स्कूटर बनवणारे आणि जगातले रिक्षा नावाचे पहिले वहान सुरु करणारे नवलमल फिरोदिया</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● शाहू महाराजांचे पहिले चरित्र लिहिणारे आणि महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री आण्णासाहेब लठ्ठे</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● अनेक मराठी कलाकारांना चंदेरी पडद्यावर आणणारे निर्माते ताराचंद बडजात्या</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● संगीतकार गीतकार व गायक रविंद्र जैन</span><br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwKJLgI8i_g2pW0SJKo5vzSzz73GtXX7Z8PjkctSymls2Zqc50Qoeuibq3Fel2aA6jE-EZQW3dUQU19guMM1otRBGLvIE4rMIaSc8ZbxBGgCMZ_bPTaZXWCxjrQO74HHj27D6eiJodz9g/s1600/Abhinandan+Varthaman.JPG" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="500" data-original-width="500" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwKJLgI8i_g2pW0SJKo5vzSzz73GtXX7Z8PjkctSymls2Zqc50Qoeuibq3Fel2aA6jE-EZQW3dUQU19guMM1otRBGLvIE4rMIaSc8ZbxBGgCMZ_bPTaZXWCxjrQO74HHj27D6eiJodz9g/s200/Abhinandan+Varthaman.JPG" width="200" /></a><span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● संगीतकार कल्याणजी आनंदजी</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● कर्नाटकच्या शैव, वैष्णव आणि जैन समाजाचे महान गुरु धर्माधिकारी वीरेंद्र हेग्गडे </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">वगैरे. यामध्ये आणखी अनेक नावे जोडता येतील, पण सध्या एवढेच पुरे.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><br /></span>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><b>जैन समाजाने विविध क्षेत्रात किती प्रगती केली आहे आणि संख्येने अतिशय कमी असूनही त्यांचा प्रभाव किती मोठा आहे हे पहाणे महत्वाचे ठरेल. </b></span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><br /></span>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● जैन समाज हा भारतातील सर्वाधिक साक्षर समाज आहे. भारतातील सर्व लोकांची सरासरी साक्षरता 65.38%आहे, तर जैन समाजाची सरासरी साक्षरता 94.1% आहे. भारतातील सर्व समाजातील स्त्रियांची सरासरी साक्षरता 54.16% आहे, तर जैन समाजातील स्त्रियांची सरासरी साक्षरता 90.6% आहे. (संदर्भ: जनगणना रिपोर्ट 2011)</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● जैन समाज हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत समाज आहे. (संदर्भ: National Family and Health Survey, 2015-16). </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतात सर्वात जास्त काळ जगणारे लोक जैन समाजाचे आहे. (संदर्भ: जनगणना रिपोर्ट 2011)</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतातील व जगातील हिरा उद्योगात जैन समाजाचे वर्चस्व आहे. बेल्जियम हा देश हिऱ्यांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे व तिथे जैन व्यापाऱ्यांनी ज्यू व्यापाऱ्यांना मागे टाकले आहे. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतातील अनेक राज्यांमध्ये होलसेल व्यापारावर जैन समाजाचे वर्चस्व आहे.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतातील शेअर मार्केटवर जैन समाजाचे वर्चस्व आहे.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतातील टाईम्स ऑफ इंडिया ग्रुप, तसेच लोकमत समूह, गुजरात समाचार हे जैन कुटुंबांच्या मालकीचे आहेत. टाईम्स ऑफ इंडिया हे भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वर्तमानपत्र आहे आणि ते एकाचवेळी 12 शहरांमधून प्रकाशित होते. या ग्रुपची इतर वर्तमानपत्रे म्हणजे महाराष्ट्र टाईम्स, नवभारत टाईम्स, इकॉनिमिक टाईम्स, मुंबई मिरर वगैरे. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● जैन समाजाची प्रगती केवळ व्यापार, उद्योग यातच नसून या समाजातून कित्येक वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, सैन्य अधिकारी, पोलीस अधिकारी, वरिष्ठ न्यायाधीश, शास्त्रज्ञ, संशोधक, संगीतकार, गीतकार, सिनेदिग्दर्शक, वरिष्ठ पत्रकार, संपादक, खेळाडू, प्रख्यात डॉक्टर्स, सी. ए. झाले आहेत.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे वॉरन बुफेट हे लवकरच रिटायर होणार आहेत आणि त्यांच्या जागेवर अजित जैन हे येणार आहेत.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● अमेरिकेतील नवीन जैन यांच्या मून एक्स्प्रेस या कंपनीला अमेरिकन सरकारने चंद्रावर खाणी काढायला परवानगी दिली आहे. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतात सर्वाधिक गोशाळा या जैन समाजाद्वारे संचालित आहेत. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● नेत्रदान, अवयवदान यामध्ये जैन समाज आघाडीवर आहे.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतात जैन समाजाने स्थापन केलेल्या व जैन समाजाद्वारे संचालित हजारो शाळा, हायस्कूल्स, कॉलेजेस आणि कांही विद्यापीठीही आहेत. या शिक्षण संस्था केवळ जैन विद्यार्थ्यांसाठी नसतात तर सर्वांसाठी असतात. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● जैन समाजाने आपल्या उद्योग धंद्यामध्ये, शैक्षणिक संस्थामध्ये, धार्मिक संस्थांमध्ये लाखो लोकांना रोजगार दिला आहेत. हे लाखो लोक बहुतांशाने अजैन आहेत. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतीय राजकारणात सध्या जैन लोक फारसे दिसत नसले तरी सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांवर जैन उद्योगपतींचा प्रभाव आणि वचक आहे.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● सर्वपक्षीय नेते जैन साधूंकडे जाऊन त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेत असतात. उत्तर भारतात हे जास्त पाहायला मिळते. राजकारणी लोकांना मते मिळवण्यासाठी जैन समाजाचा फारसा उपयोग नाही, तरीही हे लोक जैन साधूंकडे जातात त्याचे कारण आध्यात्मिक आहे.</span><br />
<span face=""helvetica neue", arial, helvetica, sans-serif">● </span><span face="helvetica neue, arial, helvetica, sans-serif">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जैन धर्माचा प्रभाव आहे.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● खुद्द महात्मा गांधी यांच्यावर जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. त्यांची आई जैन होती तर वडील वैष्णव होते. त्यांचे आध्यत्मिक गुरु श्रीमद राजचंद्र हे एक मोठे जैन तत्वज्ञानी होते. </span><br />
<span face=""helvetica neue", arial, helvetica, sans-serif">● </span><span face="helvetica neue, arial, helvetica, sans-serif">हिंदू समाजातील अनेक समूहांवर जैन धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि त्या समूहांमधून शेकडो जैन मुनी व साध्वी झाल्या आहेत.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे भारतातील सर्वश्रेष्ठ साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो. भारतीय ज्ञानपीठ ही संस्था पुरस्कार साहू शांती प्रसाद जैन यांनी सुरु केली व पुढे त्यांनीच ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला सुरवात केली. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांच्या व्यवसायातील भारतातले पार्टनर्स हे जैन समाजातील आहेत. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">● जैन समाज अतिशय अल्पसंख्य असूनही सर्व चांगल्या हॉटेल्सपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत सगळीकडे जैन फूड मेनू उपलब्ध असतो.</span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><br /></span>
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">जैन समाजाने केलेल्या प्रचंड प्रगतीमागे अनेक रहस्ये आहेत. माझ्या पुढच्या लेखात मी ती रहस्ये उलगडून दाखवणार आहे. </span><br />
<span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><br /></span>
<b><span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">हेही वाचा:</span></b><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/08/blog-post.html" style="background-color: white; color: #888888; text-decoration-line: none;"><span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">महाराष्ट्र आणि जैन धर्म</span></a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/08/blog-post_22.html" style="background-color: white; color: #888888; text-decoration-line: none;"><span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">संत तुकाराम आणि जैन धर्म</span></a><br />
<div>
<br /></div>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-81723565779497031952018-04-07T13:29:00.000+05:302018-04-07T13:29:29.078+05:30जैन, बौद्ध, वैदिक वगैरे:<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
-प्राचीन काळी (इसवी सन पूर्व काळात) हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. त्यावेळी दोन मुख्य धर्म परंपरा होत्या, त्या म्हणजे श्रमण परंपरा आणि वैदिक परंपरा. श्रमण परंपरेत जैन, बौद्ध, आजीवक आणि इतर कांही धर्म, विचार प्रवाह होते, तर वैदिक परंपरा ही ब्राह्मण परंपरा होती.<br />
<br />
-वैदिक लोक मूर्तीपूजा न मानणारे, निसर्गपूजक होते. त्यामुळे त्यांची मंदिरे असण्याचा प्रश्नच येत नाही. स्वामी दयानंद सरस्वती यांनी मूर्तीपूजा व मंदिरे हा प्रकार जैन धर्मातून आला असे आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात स्पष्टपणे लिहिले आहे.<br />
<br />
-श्रमण परंपरा ही प्रामुख्याने क्षत्रियांची परंपरा होती. वैदिक ब्राह्मणही या परंपरेकडे मोठ्या प्रमाणात या परंपरेकडे ओढले जात होते. त्यामुळे या परंपरेला शह देण्यासाठी वैदिकांनी वैष्णव धर्माची सुरवात केली. यात राम आणि कृष्ण यांना नायक केले. त्यांना देव बनवले. या वैष्णव परंपरेत ज्ञानापेक्षा भक्तीला महत्व दिले गेले. त्यामुळे सामान्य लोक वैष्णव धर्माकडे मोठ्या संखेने आकर्षित झाले. त्यातूनच आज ज्याला हिंदू धर्म मानला जातो तो तयार झाला.<br />
<br />
-भारतात जे प्राचीन अवशेष सापडतात, त्यात सगळ्यात जुने अवशेष जैन आणि बौद्ध यांचे सापडतात.<br />
-बौद्धांची मंदिरे नसत तर स्तूप व लेण्या असत. तर जैनांच्या लेण्या आणि मंदिरे असत. <br />
<br />
-पुढे, विशेषत: वैष्णव धर्माचे प्राबल्य वाढल्यावर अनेक जैन मंदिराचे रुपांतर (आजच्या) हिंदू मंदिरात झाले. पण याचा अर्थ हिंदुनी जैनांची मंदिरे बळकावली असे नसून जैन लोक मोठ्या प्रमाणात वैष्णव झाले आणि त्यांनी आपल्या मंदिरात राम, कृष्ण किंवा त्यांच्या एखाद्या अवतार असलेल्या मूर्तीची स्थापना केली. पण हे परिवर्तन मोठ्या प्रमाणात झालेले नाही.<br />
<br />
-आदी शंकराचार्यांच्या काळात जैन धर्म समाजाच्या सर्व स्तरात मोठ्या प्रमाणात पसरला होता. पुढे आदी शंकराचार्यांनी जैन धर्म संपवला असे समजले जात असले तरी प्रत्यक्षात जैन धर्म 13 व्या शतकापर्यंत भारताच्या अनेक भागात फोफावला होता. त्याचे अनेक साहित्यिक उल्लेख व ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे आहेत.<br />
<br />
-जैन धर्माचा प्रभाव कमी होण्याचे मोठे कारण म्हणजे भारतावर झालेली मुस्लीम आक्रमणे. या आक्रमणांच्या मुळे समाज आणि मंदिरे सुरक्षित राहिली नाहीत. जैन मुनींच्या विहारावर बंधने आली. त्यामुळे धर्मप्रचार थांबला.<br />
<br />
-जैन आणि हिंदू हे कांही वेगळे लोक नाहीत, तर एकच आहेत. आज हिंदू समजले जाणारे कित्येक समाज एकेकाळी जैन होते. अगदी आपल्या महाराष्ट्रात देखील याची उदाहरणे आहेत. मोठे उदाहरण म्हणजे मातंग समाज. मध्य युगापर्यंत मराठा समाजावर देखील जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. 1886 साली प्रकाशित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये त्याकाळी अनेक बलुतेदार जाती जैन धर्म पाळत असल्याचे उल्लेख मिळतात. तात्या केशव चोपडे यांच्या ‘जैन आणि हिंदू’ या पुस्तकात आजच्या कोणकोणत्या हिंदू जाती पूर्वी जैन धर्माचे पालन करीत याचे विस्ताराने वर्णन आले आहे. या पुस्तकाची pdf माझ्याकडे आहे, तुम्हाला ती हवी असल्यास samdolian@gmail.com या पत्त्यावर इमेल पाठवून मागवून घ्यावी. <br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/07/blog-post.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/06/blog-post_3665.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/05/blog-post.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास</a></li>
</ul>
<div>
<br /></div>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-26781766534402494322018-04-01T21:56:00.000+05:302018-04-01T21:58:15.805+05:30जैन-दर्शन: प्राचीन, पौर्वात्य पण प्रागतिक<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-राजीव साने </div>
<br />
<br />
जे प्राचीन व पौर्वात्य ते प्रतिगामी समजणे हीसुध्दा महागल्लत आहे. हिंदू परंपरेत ‘सनातनी’पणा अल्पमतात असत आलेला आहे. वैदिक(यज्ञवादी), श्रमण(मुक्तीवादी) आणि द्वैती (भक्तीवादी) हे तीन मोठे संप्रदाय, त्यांचे उपपंथ व स्थानिक लोकधर्म या साऱ्यांचा; समन्वयी ‘गोपाळकाला’ म्हणजे हिंदूधर्म होय. हिंदूंमधील परिवर्तनशीलतेचा एक दार्शनिक मूलस्रोत, सर्वात प्राचीन अशा जैन दर्शनात, थक्क करून सोडण्याइतका प्रखर आढळतो.<br />
<br />
दर्शन म्हणजे एका जीवनदृष्टीनुसार जीवाचे, जगताचे व (असल्यास) जगदीशाचे स्वरूप कसे? त्यानुसार जीवाचे सार्थक कशात आहे? याबद्दलचे एक सुसंगतपणे सिध्द केलेले मत(बौध्द-मत, सांख्य-मत इत्यादी) होय. दर्शनातले तत्त्वचिंतन काहीही असले (किंवा नसले) तरी ‘धर्म’ जाचक ठरतो आणि धर्मीयांची ‘जमात’ बनणे त्याहूनही जाचक ठरते, याची मला स्पष्ट कल्पना आहे. म्हणूनच विधायक धर्मचिकित्सेसाठी प्रथम, रूढ आचारविचार बाजूला ठेवून, त्या त्या दर्शनाने, मानवासाठी स्वतःला घडविण्याबाबत काय पोटेन्शियल देऊ केलेले आहे, हे अगोदर समजावून घेतले पाहिजे व समजावून दिले पाहिजे.<br />
सामान्यतः बहुतेक दार्शनिकांची भूमिका, ‘अंतिम सत्य’ हे एकच एक असले पाहिजे आणि तसे असेल तर, आपापले दर्शन सोडून इतरांनी सांगितलेली ‘अंतिम सत्ये’ चूक असली पाहिजेत, अशीच असत आलेली आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या मैदानात, इतरांचे खंडन करून त्यांना बाद करणे व आपणच अंतिम विजेते ठरणे, ह्या दृष्टीने युक्तिवाद केले जातात. जैनांची अहिंसा ही या मैदानापासूनच सुरू होते. अंतिम सत्य हेच मुळात एकच एक नसून ती अनेक असू शकतात, असे जैन मानतात व या मूलगामी वेगळेपणाला ‘अनेकांतवाद’ असे संबोधले जाते. इतर दर्शनांना वर्ज्य ठरवून आपले दर्शन ‘शुध्द’ राखणे असे जैनांनी केले नाही. उलट त्यांनी, आपल्या दर्शनात ‘एक आंशिकदृष्टी’( जिला ते नय असे म्हणतात) म्हणून, इतर दर्शनांतील ग्राह्य भाग समाविष्ट करून घेऊन, आपले दर्शन समृध्द करत नेले. तसेच इतरांना, ‘तुम्हीही एकांगीपणा सोडा व समृध्द व्हा’, असे आवाहन केले. हे धोरण फारच विधायक आहे. इतरांचे अनुयायी हे ‘पाखंडी व म्हणूनच मारण्यास योग्य’ ही सर्व आंतरधर्मीय युध्दांमागील धारणा जैनांनी मुदलातच फिजूल ठरविली आहे.<br />
<br />
<b>विरोधांची नांदणूक, मर्यादित ज्ञान-दावे</b><br />
जीवनात सातत्य आणि नाविन्य हे दोन्ही आढळते. टिकून राहते तेच खरे व बदलते ते खोटे असे का म्हणा? उदाहरणार्थ वेदांती नित्यवादी असल्याने, जे अढळ राहते ते सत्य आणि जे बदलते ते भासमान, मानतात. याउलट बौध्द हे क्षणवादी आहेत. ते “दर क्षणी सारेच नष्ट होते. पण पुढच्या क्षणीच्या उत्पत्तीत आधीच्याशी साम्य असते, म्हणून सातत्य भासते” असे मानतात. अर्थातच दोघेही एकमेकांना चुकीचे मानतात. याविरोधाकडे जैन कसे पहातात? तर, “ एकच एक सद्वस्तु म्हणून पाहिले (संग्रहनय) की नित्य दिसते तर याउलट ‘आत्ता जे जसे वाटते आहे तसे’ म्हणून पाहिले(ॠजुसूत्रनय) की अनित्य दिसते व दोन्ही खरेच असते.”<br />
<br />
ज्ञानाला मर्यादा आहेत, त्यामुळे विधाने जपून केली पाहिजेत, अशीही जैनांची भूमिका आहे. “हो! हे हे असे असे आहे.” अशी विनाअट (अनकंडीशनल) विधाने करण्यापेक्षा, एकापरीने “हो”, दुसऱ्या परीने “नाही” आणि तिसऱ्या परीने “सांगता येत नाही” अशी अटीनिशी (कंडीशनल) विधाने केली पाहिजेत, या जैनांच्या आवाहनाला ‘स्यादवाद’ असे नाव आहे. यावर “ह्यांचे काहीच निश्चित नसते” अशी टीका होते. पण खरेतर ‘कोणत्या परीने’ ह्याचा नेमका निर्देश करून मग विधान करणे हे जास्त अचूक असते.<br />
<br />
उदाहरणार्थ इंद्रधनुष्य हे प्रतिमा म्हणून असते पण वस्तू म्हणून नसते(फक्त तुषार व उन्ह असते). एखादे शस्त्र जर फक्त दिवाणखान्यात टांगण्यापुरतेच असेल तर ते एक शोभेची वस्तु बनते. उलट एखादी जड शोभेची वस्तु फेकून मारली तर ती शस्त्र बनते . “तो खाखरला” ते खोकला आल्याने की खवचटपणे? सांगता येणार नाही! पण हेच ‘त्याला’ सांगता येईलही! आहेही आणि नाहीही या रचनेमुळे विरोधी तत्त्वे आपापल्या परीने एकत्र नांदू शकतात.<br />
<br />
या भूमिकेचा जैन दर्शनाला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे,चित्(जाणीव) आणि जड(निसर्ग) हे दोनही खरे आणि परस्परप्रवेशी(इंटरपेनिट्रेटिंग) मानणे हा आहे. जैन हे जाणीववान एन्टिटीला ‘जीव’ म्हणतात. निसर्गाला ‘अजीव’ म्हणतात. जीव जितका प्राथमिक किंवा खालच्या पातळीवरचा, तितक्या प्रमाणात त्याच्या जाणीवेत घुसखोरी करून, निसर्गाने त्याचा कबजा घेतलेला असतो. निसर्गाच्या घुसखोरीला व प्रभाव पाडण्याला जैन ‘आस्रव’ म्हणतात. जाणीवेने आपली स्वायत्तता गमावलेली असणे आणि ती कंडीशन्ड असणे याला ते ‘बंध’ म्हणतात. पण तरीही जाणीवेला काहीसे स्वायत्त अस्तित्व उरतेच. निसर्गाने कब्जा घेण्याला, कंडीशनिंगला, जाणीवेकडून होणारा विरोध वा प्रतिबंध, याला जैन ‘संवर’ असे म्हणतात. जाणीव जेव्हा, ही घुसखोरी नुसती थांबवत नाही, तर अगोदर झालेले कंडीशनिंग निरसून टाकते, त्या क्रियेला जैन ‘निर्जरा’ असे म्हणतात. जेव्हा कंडीशनिंगचा पुरता निचरा होऊन जाणीवेची स्वायत्तता पूर्णपणे कमावली जाते, त्या स्थितीला जैन ‘अपवर्ग’ असे म्हणतात. अशा तऱ्हेने चित् व जड यातील द्वंद्वात्मक संयोगाचे, जैनांनी सात टप्पे मानले आहेत. जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा, आणि अपवर्ग हे ते सात टप्पे होत. याउलट, वेदांती जडाला/निसर्गाला मिथ्या ठरवतात तर चार्वाक किंवा आधुनिक जडवादी हे जाणीवेला! मात्र या दोहोंतील संबंध उलगडायला दोघेही अक्षम होऊन बसतात.<br />
<br />
<b>आत्मा हाच भोक्ता आणि कर्तादेखील</b><br />
जैन वेदप्रामाण्य मानत नाहीत व ईश्वरही मानत नाहीत पण आत्मा मानतात. प्रत्येक जीवाचा आत्मा हा विलग (सेपरेट) तर आहेच पण तो अनन्य (युनिक) ही आहे. त्याचे अनन्यत्व हे प्राथमिक अवस्थेपासून ते ‘परमावस्थे’तसुध्दा टिकते.<br />
<br />
काही दर्शने विशुध्द आत्मा मानतात. मग त्यांना एक विचित्र भूमिका घ्यावी लागते. आपल्याला भासतो ते `आपण’, म्हणजे ‘खरे आपण’ नाही! पण आपल्याला प्रत्ययाला न येणारा विशुध्द आत्मा म्हणजे ‘खरे आपण’! मात्र जैनात ‘खरे आपण’ व ‘खोटे आपण’ असली काही भानगड नाही. ‘खरे आपण’च, विकारी आणि विकारक, फरक पडणारे व फरक पाडणारेसुध्दा म्हणजेच भोक्ताही आणि कर्ताही आहोत.(‘अप्पा कट्टा विकट्टाय’ असे सूत्र आहे.) म्हणजेच व्यवहारतः आपण जसे असतो तसाच जैन-आत्मा आहे! आपण जितके बध्द म्हणजे कंडीशन्ड असू, तितक्या प्रमाणात आपल्या भोगामुळे येणारी आपली प्रतिक्रिया, ही यांत्रिक असेल. स्टिम्युलसनुसार साचेबंद रिस्पॉन्स, बस्स! पण स्टिम्युलसपासून रिस्पॉन्स निर्माण होणे, हे जर जाणीवेच्या द्वारे झाले तर, जाणीवेतील निर्णयाने वेगळा रिस्पॉन्स येण्याची शक्यता खुली होते. रिस्पॉन्स ही नुसती क्रिया न उरता ‘कृती’ बनते.<br />
<br />
जाणीवेची स्वायत्तता कमावणे म्हणजे बंध निवारण होय. बौद्धांचे ध्येय दुःखनिवारण हे आहे, तर जैनांचे ध्येय, बंधनिवारण हे आहे. तसेच जैन स्थितीशीलतेला ‘अधर्म’ आणि गतीशीलतेला ‘धर्म’ असे संबोधतात. जैनदर्शनात मुक्तीला महत्त्व जरूर आहे. पण ही मुक्ती ‘जगापासून’ची नाही. जगातच उत्कर्ष साधायचा आहे.<br />
<br />
<b>ज्ञान, सुख, कर्तृत्व आणि अनन्यता</b><br />
परमावस्था या गोष्टीला जैन ‘मोक्ष’ म्हणत नाहीत तर ‘अनोखी’ म्हणून ‘अपवर्ग’ म्हणतात. आत्मा परमावस्थेला पोहोचला तरी तो ‘ब्रह्मा’त लोप पावत नाही, ‘ईश्वरा’ची कृपा प्राप्त करून घेत नाही, वा ह्या ‘लोका’च्या पल्याडही जात नाही. तो या लोकाच्या परिसीमेपाशी पोहोचून तिला थटून रहातो. परमावस्थेचे वर्णन जैनांनी ‘अनंतज्ञान, अनंतसुख आणि अनंतवीर्य(कर्तृत्व)’ असे केले आहे. परिसीमा सांगताना जरी ‘अंनत’ हा शब्द आला असला, तरी या प्रवासातल्या उत्कर्षाचा ‘सांत’ अर्थ स्पष्टपणे सूचित होतो. बंध घटवत न्यायचा आहे. ज्ञान, सुख आणि कर्तृत्व वाढवत न्यायचे आहे आणि तेही आपापल्या खासियतीनुसार! प्रागतिक म्हणजे याहून काय हवे?<br />
<br />
या लेखाचा संदर्भ म्हणूनच फक्त नव्हे, तर भारतीय संस्कृतीचा ‘प्रामाणिक आदर’ करणाऱ्या प्रत्येकाने प्रा. श्रीनिवास दीक्षित यांचे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ फडके प्रकाशन, कोल्हापूर, हे पुस्तक वाचलेच पाहिजे. दर्शनांची ओळख करून घेण्याचा याहून सोपा मार्ग मला तरी माहीत नाही.<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2013/04/blog-post_19.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/06/blog-post_3665.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2013/02/blog-post_23.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">शुन्याचा शोध आणि जैन गणित</a></li>
</ul>
<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-45027637682483463272018-01-25T00:55:00.003+05:302021-12-22T15:27:21.615+05:30सम्राट अशोक आणि त्याचे बौद्ध धर्मांतर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: right;"><span style="font-size: medium;"><b>-महावीर सांगलीकर </b></span></div>
<span style="font-size: medium;"><b><i><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><b><i><br /></i></b></span></div>(हा लेख वाचताना वाचकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. मी मांडलेली मते अशोक नावाचा राजा होऊन गेला, असा राजा झालाच नाही, अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, त्याने बौद्ध धर्म स्वीकारलाच नाही अशा परस्परविरोधी मतांवर आधारित आहे, हे लक्षात घेतले तर असा गोंधळ होणार नाही). </i></b></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br />सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा सम्राट. तो मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू आणि सम्राट बिंदुसाराचा मुलगा होता. </span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;">अशोकाने शेजारच्या कलिंग देशावर आक्रमण केले. त्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक मारले गेले. त्यामुळे अशोकाला हिंसेचा प्रचंड तिटकारा आला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे मानले जाते.<br /><br />पण कलिंगच्या युद्धाचा तिटकारा येऊन अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला ही माहिती केवळ बौध्द ग्रंथातच येते. याला अनुषंगिक असे इतर ऐतिहासिक पुरावे नाहीत. </span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;">अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. पण अशोकाच्या वेळी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मगध साम्राज्यातील त्यावेळचे धर्म म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक, वैदिक वगैरे. अशोक अगोदर वैदिक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मौर्य घराण्यातील एकाही सम्राटाने वैदिक धर्माला आपल्या वैयक्तिक जीवनात थारा दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर अशोक जैन किंवा आजीवक या दोनपैकी एका धर्माचा अनुयायी होता असेच म्हणावे लागते.<br /><br />पण माझे वरील मत अशोक हा राजा होवून गेला या मतानुसार आहे. प्रत्यक्षात अशोक नावाचा राजा होवून गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता याला बौद्ध साहित्याशिवाय दुसरा आधार नाही. ज्यांना अशोकाचे शिलालेख म्हंटले जाते, त्यापैकी एकाही शिलालेखात अशोक हे नाव येत नाही. त्या शिलालेखांनुसार ज्याने हे शिलालेख लिहिले त्या राजाचे नाव ‘देवानाम पियं पियदस्सी’ असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल? तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता असे सिद्ध करता येत नाही.<br /><br />शिवाय अशोकाचे म्हणून मानले जाणारे सगळेच शिलालेख एकाच काळातील व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत असे मानायला आधुनिक इतिहासकार तयार नाहीत.</span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br />समकालीन आणि नंतरच्या जैन आणि वैदिक साहित्यात, तसेच समकालीन परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात अशोकाचा उल्लेख येत नाही. अशोकाची कथा सर्वात आधी अशोकवदन या दुसऱ्या शतकात म्हणजे ‘मानलेल्या अशोकाच्या मानलेल्या काळाच्या’ 500वर्षानंतर लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात येते. त्यानंतर ती 4थ्या शतकातील महावंश आणि 5व्या शतकातील दीपवंश या बौद्ध ग्रंथात येते. हे ग्रंथ समकालीन नसल्याने आणि त्यातील माहितीला बाह्य पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवता येत नाही.</span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><b>समकालीन अथवा नजीकच्या प्राचीन जैन व वैदिक साहित्यात अशोकाचा उल्लेख येत नाही. तत्कालीन ग्रीक स्रोत देखील सम्राट अशोकाचा उल्लेख करत नाहीत. </b></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;">अशोकाचे मानले गेलेल्या शिलालेखांमध्ये बौद्ध धम्म ऐवजी नुसताच धम्म हा मोघम शब्द का वापरला आहे? या शिलालेखांमध्ये धर्म, तत्वज्ञान या विषयी जे उल्लेख आहेत, ते बौद्ध धर्मापेक्षा जैन धर्माला जवळचे का आहेत?</span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br />माझ्यासारख्या अभ्यासकांना हे उलटे-सुलटे पडणारे गहन प्रश्न आहेत. त्याची उत्तरे व्यक्तिपूजा, धार्मिक अस्मिता यांना बळी पडलेले लोक देऊ शकत नाहीत. वाचकांनीच ठरवायचे आहे की काय खरे असावे आणि काय खोटे असावे!</span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhb1AqvjyduZc5DK1YB21DJqZDLHh7j_atSw4V6G0lpi7AYWt8ZAxAve7szoN7rXvDY6xK8NpUly67WOrL4c35OBi8EdTr67aG72ukltOJ-u9JheGHeYlx1Lh4hyZO8LSit5rBtLlb0EJ4LVqO-jXnQiFUhaWINpAhUU7R0y1FUiIvYz_srUc5WDlHE=s700" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: medium;"><img border="0" data-original-height="700" data-original-width="500" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhb1AqvjyduZc5DK1YB21DJqZDLHh7j_atSw4V6G0lpi7AYWt8ZAxAve7szoN7rXvDY6xK8NpUly67WOrL4c35OBi8EdTr67aG72ukltOJ-u9JheGHeYlx1Lh4hyZO8LSit5rBtLlb0EJ4LVqO-jXnQiFUhaWINpAhUU7R0y1FUiIvYz_srUc5WDlHE=w286-h400" width="286" /></span></a></div><span style="font-size: medium;"><br /><span><br /></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><b>हेही वाचा: </b></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_25.html" style="background-color: white; color: #a021bb; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; text-decoration-line: none;">जैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत</a> </span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2019/11/blog-post.html" style="background-color: white; color: #a021bb; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; text-decoration-line: none;" target="_self">अयोध्या- सांस्कृतीक सौहार्दाचा इतिहास!</a> </span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: medium;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2013/11/blog-post_29.html" style="background-color: white; color: #a021bb; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; text-decoration-line: none;">शैव आणि जैन संबध: एक अवलोकन</a> </span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2013/04/blog-post_19.html" style="background-color: white; color: #a021bb; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; text-decoration-line: none;"><span style="font-size: medium;">ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण</span></a></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-61698386066728390372017-12-28T00:24:00.000+05:302017-12-28T00:24:55.994+05:30वेगळा धर्म स्वीकारायचा(च) असेल तर........<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<div style="text-align: right;">
<span style="font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">jainway@gmail.com</span></div>
<br />
<br />
गेल्या अनेक वर्षांपासून मला भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर देशांतूनही ‘जैन धर्म स्वीकारण्याची काय विधी आहे’ या प्रकारची विचारणा करणा-या इमेल्स येतात. इतर देशातून येणाऱ्या इमेल्स मुख्य करून अमेरिका, कॅनडा, युरोप येथील असतात. आत्तापर्यंत आलेल्या अशा इमेल्सची संख्या हजारभर आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की अशा इमेल्स मला येण्याचं कारण काय? मी कांही जैन धर्म प्रचारक नाही आणि जैन साधूही नाही. तर यामागचं रहस्य माझा इंटरनेटवर प्रसिद्ध झालेला एक इंग्रजी लेख <a href="https://hubpages.com/religion-philosophy/How-to-Become-a-Jain"><span style="font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">How to Become a Jain</span></a> हे आहे. जैन धर्म स्वीकारण्याची इच्छा असणारे या विषयाशी संबधीत माहिती इंटरनेटवर शोधत असताना माझ्या या लेखापर्यंत पोहोचतात. तो लेख वाचून त्यांना योग्य ती माहिती मिळते, आणखी कांही माहिती पाहिजे असल्यास ते मला इमेल पाठवतात. असो.<br />
<br />
येथे मी स्पष्ट करतो की माझा सामूहिक धर्मांतर या प्रकारास पूर्ण विरोध आहे. सामुहिक धर्मांतर हे केवळ समाजकारण आणि राजकारण असते. त्यामुळेच सामुहिक धर्मांतर करणारे लोक ‘धार्मिक’ झाल्याचे दिसून येत नाही.<br />
<br />
धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तसेच आपण केवळ एखाद्या समाजात जन्मलो म्हणून त्या समाजाचा धर्म आपणास चिकटवून घेणे हे चुकीचे आहे. खरं म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म पाळण्याची मुभा पाहिजे. ज्यानं-त्यानं आपल्याला आवडेल, पटेल तो धर्म स्वीकारावा. हा स्वीकारलेला धर्म कसा चांगला आहे हे इतरांना सांगत बसण्याचा प्रकार अजिबात करू नये. इतर धर्म कसे चुकीचे आहेत हे सांगत बसणे म्हणजे मूर्खपणाच आहे. आपल्याला आवडलेल्या धर्माचे आपल्या कुवतीनुसार पालन करणे हीच गोष्ट महत्वाची आहे. खरी धार्मिकता आपल्या धर्माचे पालन करणे आणि इतर धर्मांविषयी आदर बाळगणे यातच आहे.<br />
<br />
धर्मांतर हे आर्थिक अथवा भौतिक आमिषामुळे, तसेच एखाद्या धर्माच्या द्वेषातून करणे हेही चुकीचे आहे.<br />
<br />
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एकापेक्षा अधिक भाषा बोलू शकतो, म्हणजे बहुभाषिक असतो, त्याच धर्तीवर आपण ‘बहुधार्मिक’ असायला काय हरकत आहे? म्हणजे जसं एखादा माणूस मराठी बोलतो, हिंदीही बोलतो आणि इंग्रजीही बोलतो, तसं एखाद्या व्यक्तीचा धर्म हिंदूही आहे, मुस्लिमही आहे आणि ख्रिस्तीही आहे असं व्हायला काय हरकत आहे? याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने रोज मंदिरात, मशिदीत आणि चर्चमध्ये जायला पाहिजे. धार्मिक असण्यासाठी तुम्ही प्रार्थना स्थळाला भेट द्यायलाच पाहिजे असे कांही नाही. (खरं म्हणजे आपण आपल्यावर इतर धर्मांचाही, इतर संस्कृतींचा मोठा प्रभाव असतो, पण प्रभाव आहे असं आपण मान्य करत नाही .... उदा. हिंदू लोक ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मात असणाऱ्या अनेक गोष्टींचं पालन करतात, भारतीय मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांवर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे). <br />
<br />
वर म्हंटल्याप्रमाणे धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तरी देखील संघटीत धर्म अर्थात त्या धर्माचे अनुयायी कांही चांगले काम करत असतील (शैक्षणिक, आरोग्य विषयक, सेवा, सामाजिक कामे वगैरे) तर त्यात तन-मन-धनाने सहभाग घ्यायला पाहिजे.<br />
<br />
कोणताही धर्म स्वीकारायचा असेल तर आपण पुढील गोष्टी करायला पाहिजेत:<br />
<br />
त्या धर्माच्या तत्वज्ञानाची अधिकृत माहिती देणा-या पुस्तकांचे वाचन<br />
त्या धर्माच्या आचरण विषयक नियमांचे पालन<br />
धर्म हा प्रार्थना स्थळ आणि कर्मकांड यात नसतो हे जाणून घेवून त्या गोष्टींपासून दूर रहाणे<br />
पुरोहित, मध्यस्थ, धर्माचे ठेकेदार यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहाणे<br />
आपली वेशभूषा वगैरे गोष्टीतून आपण अमुक धर्माचे आहोत याचं प्रदर्शन न करणे <br />
<br />
कांही लोक म्हणतील की धर्माची गरजच काय? तर याचे उत्तर असे आहे की ज्यांना धर्माची गरज नाही त्यांनी कोणताच धर्म स्वीकारू नये, पण ज्यांना धर्माची गरज आहे, त्यांना अडवण्याचा ‘अधार्मिकांना’ कसलाच अधिकार नाही. (त्याचप्रमाणे धार्मिक लोकांनाही धर्म न पाळणाऱ्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार नाही).<br />
<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post.html">बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/08/blog-post_22.html">संत तुकाराम आणि जैन धर्म</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/10/blog-post_24.html">मातंग समाज आणि जैन धर्म</a><br />
<br />
<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-75992962827708271972017-12-26T12:47:00.004+05:302017-12-26T12:47:53.665+05:30जैन साहित्यात मातंग: यमपाल चांडाळाची गोष्ट <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />प्राचीन काळी एकदा काशीच्या राजाने आदेश दिला की पर्युषण पर्वाच्या काळात राज्यात जीवहत्या होऊ नये. जो जीवहिंसा करेल त्याला सुळावर चढवले जाईल.<br />
<br />अशी राजाज्ञा असूनही एका सेठपुत्राने जीवहत्या केली. राजाला जेंव्हा हे कळाले तेंव्हा त्याने सेठपुत्राला सुळावर चढवण्याचा आदेश दिला. त्यावेळी गुन्हेगाराला सुळावर चढवण्याचे काम यमपाल नावाचा चांडाळ करत असे. कोतवालाने सेठपुत्राला सुळावर चढवण्यासाठी यमपालाला बोलवण्यासाठी शिपाई पाठवले. आपल्याकडे शिपाई येत असल्याचे बघून यमपालाला अंदाज आला कि हे कुणालातरी सुळावर चढवण्यासाठी आपल्याला बोलवायला आले आहेत. तो घरात लपून बसला आणि बायकोला सांगितले, ‘त्यांना सांग कि मी गावाला गेलो आहे’. पण कुणाला तरी सुळावर चढवले की यमपालाला बक्षीस मिळत असे, त्या लोभाने त्याच्या बायकोने तो घरात आहे असे शिपायांना सांगितले. मग शिपाई त्याला जबरदस्तीने राजाकडे घेऊन गेले.<br />
<br />यमपालाने राजाला ‘मी या पर्वकाळात कुणालाही सुळावर चढवणार नाही’ असे सांगितले. राजाला याचा राग येऊन त्याने यमपाल आणि सेठपुत्र या दोघांनाही मगरी असणाऱ्या तलावात फेकून देण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे शिपायांनी त्या दोघांना त्या तलावात मगरींपुढे फेकून दिले.<br />
<br />पण काय आश्चर्य! त्या मगरींनी सेठपुत्राला खाऊन टाकले, पण यमपालाला मात्र सोडून दिले. राजाला हे कळल्यावर त्याला आपली चूक उमगली आणि त्याने यमपालाचा मोठा सन्मान केला.<br /><br />( या कथेतून घेण्याचा बोध हा आहे कि आपण घेतलेले व्रत संकट आले तरी सोडू नये).<br />
<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<br />
<ul style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; color: black; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-variant-caps: normal; font-variant-ligatures: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; line-height: 1.2; margin: 0px; orphans: 2; padding: 0px 0px 0px 1.25em; text-align: start; text-decoration-color: initial; text-decoration-style: initial; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px; text-indent: 0px;"><span style="font-size: small;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/10/blog-post_24.html" style="color: #888888; text-decoration: none;">मातंग समाज आणि जैन धर्म</a></span></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px; text-indent: 0px;"><span style="font-size: small;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/08/blog-post_22.html" style="color: #888888; text-decoration: none;">संत तुकाराम आणि जैन धर्म</a></span></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px; text-indent: 0px;"> </li>
</ul>
<br /><br />
<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-58462476137678033322017-12-19T16:22:00.000+05:302017-12-19T16:22:53.458+05:30प्रबोधन: फटाके उडवू नका!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
<br /></div>
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<div style="text-align: right;">
<br /></div>
आपल्या इथे आनंदाच्या प्रसंगी फटाके उडवण्याची प्रथा आहे. जेव्हढा जास्त आनंद तेवढा जास्त आवाज करणारे फटाके! दिवाळीसारखे सण, लग्न, वाढदिवस, निवडणूक जिंकणे या प्रसंगी मोठ्या प्रमाणत फटाके उडवले जातात. पण फटाके उडवणे हा आनंद व्यक्त करण्याचा चांगला मार्ग नव्हे. फटाके उडवल्यामुळे जी हानी होते ते पाहिले की फटाके उडवणे ही संस्कृती नसून विकृती आहे हे दिसून येईल.<br />
<br />
<b>फटाक्यांमुळे होणारी हानी:</b><br />
ध्वनी प्रदूषण: कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा त्रास वयस्क व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, बालके, रोगी, पशू-पक्षी या सर्वांना होतो. फटाक्यांच्या आवाजामुळे गर्भपात, कान बधीर होणे अशा घटना मोठ्या प्रमाणावर होत असतात.<br />
नुकसान: फटाक्यांच्यामुळे दरवर्षी आगी लागून मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत असते.<br />
हिंसा: फटाक्यांच्यामुळे आग लागल्यामुळे दरवर्षी अनेकजण जीव गमावतात, जखमी होतात. शिवाय कित्येक ठिकाणी फटाके उडवणे भांडणास कारणीभूत होते.<br />
<br />
जैन परंपरेत फटके उडवू नयेत असे सांगितले जाते. यामागे वरील कारणे तर आहेतच, पण आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे जैन परंपरा आनंदाचे, दु:खाचे आणि इतर भावनांचे अतिरेकी प्रदर्शन करण्यास मनाई करते. (आजकाल फटाके वाजवू नयेत ही चळवळ जोर धरत आहे, पण या चळवळीची सुरवात 30 वर्षांपूर्वी जैन मुनींनी सुरु केली, हे तुम्हाला माहित असायला हवे).<br />
<br />
भावनांचे अतिरेकी प्रदर्शन करणारे लोक हे मानसिक दृष्ट्या मागासलेले असतात. त्यांचे आपल्या भावनांवर नियंत्रण नसते. पूर्वी जवळचे कोणी मेले की जोरदार आणि जाहीर रडारड होई. हे दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन आणि भावनांवर नियंत्रण नसण्याचाच प्रकार होता. आरडाओरडा, धांगडधिंगा, मोठा आवाज करणे या गोष्टी भावनाचे अत्रेकी प्रदर्शनच आहे. खरं म्हणजे भावनांचे अतिरेकी प्रदर्शन प्रदर्शन हे मानवाच्या आदिम प्रवृत्तीचे लक्षण आहे. आदिम प्रवृत्ती ही आदिमानवाला शोभून दिसते, उत्क्रांत झालेल्या मानवाला ही प्रवृत्ती विकृत बनवू शकते. ही विकृती आपणास धार्मिक कार्यक्रमात, सण-उत्सवात दिसून येते. गणपती उत्सव हे त्याचे एक उदाहरण आहे. गणपतीपुढे नाच-गाणी, ध्वनी प्रदूषण, फटके वाजवणे हे कशाचे लक्षण आहे? <br />
<br />
तुम्ही जेंव्हा फटाके उडवण्याचे बंद कराल, ध्वनी-प्रदूषण करण्यापासून लांब रहाल तेंव्हा प्रगल्भ जीवनाच्या दिशेने एक पाउल पुढे टाकलेले असेल! <br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_1.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">वैचारिक विकासातील मानसिक अडथळे</a></li>
</ul>
<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-85487781891905744162017-12-04T19:47:00.000+05:302017-12-04T20:05:45.008+05:30सुपार्श्वनाथ कोण होते?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. त्यातले ऋषभनाथ, ज्यांना आदिनाथ या नावानेही ओळखले जाते, हे पहिले तर महावीर हे शेवटचे म्हणजे 24वे तीर्थंकर होते. या सर्वांनी त्यांच्या-त्यांच्या काळात जनतेला उपदेश करून सन्मार्ग दाखवला.<br />
<br />
तीर्थंकरांच्या या मालिकेतले 7 वे तीर्थंकर म्हणजे सुपार्श्वनाथ होत. त्यांचा जन्म वाराणसी इथे झाला होता. त्यांचे वडील इक्ष्वाकू कुळातील राजे प्रतिष्ठ आणि राणी पृथिवी यांच्या पोटी झाला होता. इक्ष्वाकू कुळाची सुरवात पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांच्यापासून झाली. 24 तीर्थंकरांपैकी 22 तीर्थंकर हे इक्ष्वाकू कुळातील होते.<br />
पहिले तीर्थंकर ऋषभ नाथ यांना नमी आणि विनमी असे दोन नातू होते. विनमीला मातंग नावाचा मुलगा होता. त्याच्यापासून मातंग वंशाची सुरवात झाली. पुढे मातंग वंशाच्या सात शाखा झाल्या. त्यातील एक शाखा म्हणजे नागवंश. या इक्ष्वाकूकुलीन मातंग वंशाची शाखा असणाऱ्या नागवंशातच तीर्थंकर सुपार्श्वनाथ होऊन गेले.<br />
<br />
जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ. त्यांच्यापासून इक्ष्वाकू कुळाची सुरवात<br />
<div style="text-align: left;">
|</div>
विनमी (ऋषभनाथांचा नातू)<br />
|<br />
विनमीचा मुलगा मातंग (मातंग वंशाची सुरवात)<br />
|<br />
मातंग वंशाची एक शाखा नाग वंश<br />
|<br />
नागवंशात तीर्थंकर सुपार्श्वनाथ<br />
<br />
जैन परंपरेत सर्व चोवीस तीर्थंकरांना वेगवेगळी चिन्हे आहेत. सुपार्श्वनाथांचे चिन्ह स्वस्तिक हे आहे, पण त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिन्ह फणाधारी साप हे आहे. यातील स्वस्तिक हे चिन्ह सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे, तर फणाधारी साप हे चिन्ह नागवंशाशी संबंधीत आहे. सिंधू संस्कृतीमध्ये मिळालेल्या कांही सील्स वरून सुपार्श्वनाथ सिंधू संस्कृतीशी संबंधीत असावेत असे दिसते.<br />
<br />
भारतभरात सुपार्श्वनाथ ही मुख्य देवता असणारी अनेक जैन मंदिरे आहेत. ती अगदी गुजरातपासून झारखंडपर्यंत आणि आणि उत्तर प्रदेश पासून तामिळनाडूपर्यंत विखुरलेली आहेत. जगप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे सुपार्श्वनाथ यांची बसदी (मंदिर) आहे. तसेच राणकपूर (राजस्थान) या जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्रावरही सुपार्श्वनाथ यांचे मंदिर आहे.<br />
<br />
उत्खनन करताना ज्या जैन मूर्त्या सापडतात, त्यात बऱ्याचदा सुपार्श्वनाथांची मूर्तीही सापडते. कांही वर्षांपूर्वी सांगलीजवळील एका खेडेगावात सुपार्श्वनाथांची मध्ययुगीन मूर्ती सापडली होती.<br />
<br />
विशेष म्हणजे सुपार्श्वनाथ यांचा यक्षही मातंग आहे. सुपार्श्वनाथ यांचा यक्ष असणाऱ्या मातंगाची माहिती आपण पुढील भागात घेऊ.<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/10/blog-post_24.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">मातंग वंश आणि जैन धर्म</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/08/blog-post.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">महाराष्ट्र आणि जैन धर्म</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/08/blog-post_22.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">संत तुकाराम आणि जैन धर्म</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/06/blog-post_3665.html" style="color: #888888; text-decoration-line: none;">वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?</a></li>
</ul>
<div>
<br /></div>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-35927902062824396492017-03-31T12:23:00.000+05:302017-03-31T12:23:19.959+05:30जैन आणि हिंदू <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर</div>
<div style="text-align: right;">
samdolian@gmail.com </div>
<br />
हिंदू समाजातील बरेच लोक जैन म्हणजे कुणी परके लोक समजतात. परके म्हणजे परप्रांतीय आणि परधर्मीय. दुसरीकडे जैन समाजातले बरेच लोक हिंदू म्हणजे कुणीतरी वेगळे लोक असून आपण हिंदू नाही असे मानतात. या दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये धर्म, इतिहास आणि समाज यांच्याविषयी प्रचंड अज्ञान आहे आणि त्यातूनच त्यांच्यात एकमेकांविषयी परकेपणाची भावना आलेली आहे. <br />
<br />
खरं म्हणजे जैन आणि हिंदू हे कांही वेगवेगळ्या वंशांचे लोक नाहीत. ते एकाच रक्ताचे लोक आहेत. उदाहरण म्हणजे हिंदू समाजातील राजपूत आणि जैन समाजातील ओसवाल हे एकच लोक आहेत. त्यांच्या मूळ कुळ्या समान आहेत. तीच गोष्ट जैन समाजातील खंडेलवाल, पोरवाल, हुमड अशा अनेक जातींची. हे आणि राजपूत लोक मुळात एकच आहेत. त्याचा लिखित इतिहासही उपलब्ध आहे. राजस्थानमधील जवळपास प्रत्येक किल्ल्यावर राजघराण्याशी संबंधित जैन आणि शिवमंदिरे आहेत. याचं कारण म्हणजे बहुतेक सर्व राजपूत घराण्यांमध्ये जैन आणि शैव हे दोन्ही धर्म पाळले जायचे. महाराष्ट्रातही राष्ट्र्कूट, चालुक्य, शिलाहार, यादव या राजघराण्यात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म पाळले जायचे.<br />
<br />
अगदी महाभारतकाळात जायचं तर कृष्ण आणि जैन धर्मियांचे 22वे तीर्थंकर नेमिनाथ हे सख्खे चुलतभाऊ होते. जैन धर्मात, साहित्यात कृष्णाला मोठे स्थान आहे. तसेच महत्वाचे स्थान रामालाही आहे.<br />
<br />
महाराष्ट्रातील मराठा, लिंगायत आणि इथल्या चतुर्थ, पंचम या जैन जातींचाही जवळचा संबंध आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या भागात जैन समाजात चतुर्थ आणि पंचम या जाती आहेत तशाच त्या लिंगायत समाजातही आहेत. जैन चतुर्थ आणि लिंगायत चतुर्थ, जैन पंचम आणि लिंगायत पंचम हे मुळचे एकच आहेत. त्यांच्या वंशावळी तपासल्या तर ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. <br />
<br />
इथं मी तुम्हाला एक मोठं उदाहरण देतो. महाराष्ट्रातल्या खेडोपाडी ज्यांनी शिक्षण नेलं, ते कर्मवीर भाऊराव पाटील हे जैन होते. सांगली जिल्ह्यातलं ऐतवडे हे त्यांचं गाव. भाऊराव पाटलांची जी वंशावळ उपलब्ध आहे त्यातून हे स्पष्ट दिसतं की त्यांचे पूर्वज कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा इथं आले. ते एका वतनदार जैन धर्मीय देसाई घराण्यातले तीन भाऊ होते. त्यांच्यापैकी मोठ्या भावाने पन्हाळा इथली पाटीलकी मिळवली. मधला भाऊ सांगली जिल्ह्यातल्या ऐतवडे इथं आला आणि त्यानं तिथली पाटीलकी मिळवली. तिसरा भाऊ सातारा जिल्ह्यातल्या कराडजवळील येळगाव इथं आला आणि त्याला तिथली पाटीलकी मिळाली. आज भाऊरावांचे पन्हाळा इथले भाऊबंद लिंगायत आहेत, ऐतवडे इथले जैन आहेत, तर येळगावचे भाऊबंद मराठा आहेत. हे कांही एकमेव उदाहरण नाही. वंशावळी सांगणाऱ्या हेळव्यांच्या रेकॉर्डमध्ये अशी अनेक उदाहरणे सापडतात.<br />
<br />
दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात जैनांचं लिंगायत होणं आणि लिंगायतांचं जैन होणं ही प्रक्रिया 13 व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत चालू होती. एकाच घरात एक भाऊ जैन आणि दुसरा भाऊ लिंगायत हा प्रकार 19व्या शतकाच्या शेवटापर्यंत दिसून येई. उत्तरेत आगरवाल समाजाच्या बाबतीतही असंच घडलं. आगरवाल समाजात जैन आणि हिंदू (वैष्णव) हे दोन भेद आहेत आणि त्यांच्यात आजही सर्रास लग्नसंबंध होत असतात.<br />
<br />
महाराष्ट्रातलं आणखी एक उदाहरण म्हणजे कासार समाज. महाराष्ट्रात कासार समाजात त्वष्टा कासार, जैन कासार आणि सोमवंशी क्षत्रिय कासार हे तीन प्रकार आहेत. यातील त्वष्टा कासार व सो. क्ष. कासार हे हिंदू धर्मीय आहेत, तर जैन कासार हे जैन धर्मीय आहेत. जैन कासार आणि सोमवंशी क्षत्रिय कासार यांच्यात धर्म वेगळे असूनही सर्रास लग्नसंबंध होतात. पण विशेष म्हणजे त्वष्टा कासार व सो. क्ष. कासार हे एकाच धर्माचे असूनही त्यांच्यात लग्नसंबंध होत नाहीत.<br />
<br />
आज जैन धर्मियांचे भारतभरात किमान 20 हजार मुनी, साधू आहेत. त्यांच्यात जन्मानं हिंदू असणाऱ्या आणि जैन मुनिदिक्षा घेतलेल्या साधूंची संख्या प्रचंड मोठी आहे. यात अगदी नेपाळमधले साधूही आहेत. पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागात मोठ्या संख्येनं असलेल्या जाट आणि खत्री समाजातून जैन धर्माचे अनेक महान साधू झालेले आहेत. जन्मानं हिंदू असणाऱ्या पण जैन मुनी दीक्षा घेतलेल्या अनेक साधूंचे जैन धर्म प्रसारातलं योगदानही मोठं आहे. दुसरीकडं वैष्णव साधूंमध्ये जन्मानं जैन असलेले अनेक साधू आहेत. <br />
<br />
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जैन आणि हिंदू या दोन्ही धर्मांचा एकमेकांवर मोठा प्रभाव आहे. आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही धर्मांचे अनुयायी मुळात एकमेकांचे भाऊबंदच आहेत. त्यांची संस्कृती एकाच आहे. त्यांचा इतिहास एकमेकांशी निगडीत आहे, अनेक ठिकाणी तो एकच आहे.<br />
<b><br /></b>
<b>हेही वाचा:</b><br />
<br />
<div>
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><span class="item-title"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2016/08/blog-post_22.html" style="color: #888888; text-decoration: none;" target="_self">संत तुकाराम आणि जैन धर्म</a></span></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><span class="item-title"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2016/08/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;" target="_self">महाराष्ट्र आणि जैन धर्म</a></span></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><span class="item-title"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2016/07/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;" target="_self">चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध</a></span></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><span class="item-title"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2014/09/blog-post_18.html" style="color: #888888; text-decoration: none;" target="_self">मदुराईचे हत्याकांड</a></span></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/10/blog-post_29.html" style="color: #888888; text-decoration: none;">राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_18.html" style="color: #888888; text-decoration: none;">जैन धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे योगदान</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/06/blog-post_3665.html" style="color: #888888; text-decoration: none;">वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?</a></li>
</ul>
</div>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-32428125524072067342016-08-22T15:30:00.000+05:302016-08-22T22:42:44.837+05:30संत तुकाराम आणि जैन धर्म<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="text-align: right;">
मधुकर जगन्नाथ जाधव, पुणे.<br />
Phone: 8412831025<br />
<br />
<br /></div>
<br />
जैन आगमानुसार जैन धर्म अनादी आहे. सर्वच धर्म मानवाच्या ऐहिक आणि पारलौकिक सुखासाठीच विचार करतात. जगातील सर्व धर्मांचा तटस्थपणे आणि तुलनात्मक अभ्यास केला असता असे दिसून येते की, जैन धर्माचे तत्वज्ञान इतर धर्मांशी, त्यांच्या तत्वज्ञानाशी तुलना करता अधिक सखोल, वैज्ञानिक आणि समतोल आहे. खऱ्या अर्थाने जगात शांती,अहिंसा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता आणू शकेल, असा विश्व धर्म आहे. त्यामुळे जैन धर्मियांनी व जैन तत्वज्ञान मानणाऱ्यांनी इतर धर्म, महापुरुष व जैन धर्म यांच्यातील साम्याचा अनेकांत दृष्टीने अभ्यास करणे गरजेचे आहे.<br />
<br />
प्रस्तुत लेखात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या माध्यमातून त्यांनी मांडलेल्या विचारातील जैन दृष्टीने साम्य पाहण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.<br />
<br />
“जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥” अशा प्रकारची अभंग रचना करून आणि कीर्तन करून विठ्ठलाची भक्ती करणारे अशी संत तुकारामांची आपल्याला ओळख आहे. तसेच, “वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहवा भार माथा ॥” म्हणत वैदिकांच्या/ब्राह्मणांच्या विरोधात बंड करणारे ‘विद्रोही संत’ अशीही मांडणी काही लेखक-संशोधकांनी केलेली आहे. एकाच संत तुकारामांच्या अशा दोन भिन्न प्रतिमा लेखकांनी त्यांच्या अभंगाच्या सहाय्याने रंगविल्या आहेत. काही अंशी ते बरोबरही आहे. परंतु, त्याच्याही पलीकडे संत तुकारामांचे महात्म्य आहे.<br />
<br />
तुकारामांची गाथा वाचत असताना आणि त्याआधारे संत तुकारामांच्या भावविश्वाला समजून घेत असताना जरी संत तुकाराम व त्यांची अभंगांची रचना वेद, वेदांत, पुराणे, भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांच्याशी संबंधित असली तरी ‘जैन धर्म आणि तत्वज्ञानाशी’ असणारे साम्यही वारंवार दिसून येते. ‘संत तुकाराम व जैन धर्म ’ हा एका स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे, तरीही अत्यंत थोडक्यात दोन्हीतील साम्य स्थळे इथे मांडत आहे.<br />
<br />
जैन तत्वज्ञानाचे/धर्माचे सर्वात महत्वाचे आणि प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे सृष्टीचा निर्माता, पालन-पोषण करणारा आणि संहारक म्हणून ईश्वर मान्य नाही. संत तुकाराम तर निस्सीम विठ्ठल भक्त ! वारकरी संप्रदायात<br />
विठ्ठलास सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि मोक्षदाता मानले जाते. संत तुकारामांच्या हजारो अभंगात विठ्ठलास ईश्वर मानून भजलेले आहे. परंतु, तुकारामांच्याही पुढील अभंगात इतका स्पष्ट उल्लेख आहे की, त्यावर वेगळे भाष्य करायची गरज नाही. तो पुढीलप्रमाणे...<br />
<br />
“आहे असा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥”<br />
<br />
कर्मसिद्धांत व पुनर्जन्म:- प्रत्येक जीव आपापल्या तन मन आणि वाचेने केलेल्या कर्मास अनुसरून बंधनात पडतो व कर्मबंधनानुसार त्याचे फळ भोगतो. ८४ लक्ष योनींमध्ये जन्म घेतो. सुख-दुखः भोगतो. जीव कर्मातून<br />
मुक्त होऊन मोक्षास जाईपर्यंत पुनर्जन्म घेतो. कर्मसिद्धांत व पुनर्जन्मावर जैन तत्वज्ञान उभे आहे. संत तुकाराम म्हणतात,<br />
“ऋण वैर हत्या । हें तो न चुके न देतां ॥<br />
म्हणजेच ऋण, वैर व हत्या यांची फेड केल्याशिवाय म्हणजेच कर्माचे फळ भोगल्याशिवाय सुटका होत नाही.<br />
यातून तुकाराम पुनर्जन्म व त्या जन्मातील संचित यामुळे फळ भोगावे लागत असल्याचे सांगून पुनर्जन्म व कर्मसिद्धांत जवळ-जवळ जैन धर्माप्रमाणेच मांडत आहेत.<br />
<br />
आचरणात अहिंसा हा जैन धर्माचा आत्मा आहे. संत तुकाराम हे वारकरी असल्याने शाकाहारी होतेच. त्याचबरोबर<br />
“ मांस खातां हाउस करी । जोडोनि वैरी ठेवियेला १॥<br />
कोण त्याची करील कींव । जीवें जीव नेणती २॥<br />
पुढिलासाठीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ३॥<br />
तुका म्हणे पुढें कुटिती हाडें । आपुच्या नाडें रडतील ४॥”<br />
असे सांगून हिंसेमुळे वैरी जोडून पुढे या कर्माच्या परिणामाने पुढे रडतील असा मांसाहाराचा निषेधही व्यक्त करतात.<br />
<br />
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं १॥<br />
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया २॥<br />
सेंदराचे दैवत केलें । नवस बोले तयासी ३॥<br />
तुका म्हणे नाचती पोरें । सोडितां येरें अंग दुखें ४॥<br />
यातून तुकाराम महाराज हिंसेमुळे माणूस यमपुरी म्हणजे नरक भोगण्याचा कर्मबंध करून ठेवत असल्याचे आणि दगडांच्या देवांचा (जैन धर्मानुसार कुदेव) व त्यांना बोलण्यात येणाऱ्या नवसाचा फोलपणा सांगत आहेत.<br />
<br />
संत तुकाराम महाराज दया, क्षमा व शांतीशिवाय म्हणजेच आंतरिक शुद्धतेशिवाय बाह्य गोष्टींना महत्व नाही हे सांगताना म्हणतात,<br />
जावुनियां तीर्था काय तुवां केले । चर्म प्रक्षाळीले वरी वरी ॥<br />
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले । भूषण त्वां केले आपणया ॥<br />
वृंदावन फळ घोळिले साकरा । भीतरील थारा मोडेचिना ॥<br />
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया । तोंवरी कासया फुंदा तुम्ही॥<br />
<br />
जैन धर्मामध्ये आंतरिक शुद्धतेस अधिक महत्व आहे. वरील अभंग वेगळ्या भाषेत जैन तत्वज्ञानच सांगत नाही काय ?<br />
संत तुकाराम व जैन धर्म- तत्वज्ञान यांच्यातील साम्य पाहत असताना आणखी एक अभंग पाहणे महत्वाचे आहे. संत तुकाराम देहू गावचे राहणारे. गावाच्या जवळच असणाऱ्या भंडारा डोंगरावर ते जप-तप-साधनेस जात असत. तेथे एकांतात चिंतन करत असत. संत तुकाराम उच्च अध्यात्मिक पातळीवर असताना त्यांचा एक अभंग पुढीलप्रमाणे आहे...<br />
पाणीपात्र दिगंबरा । हस्त करा सारखे १।।<br />
आवश्यक देव मनी । चिंतनीच सादर २।।<br />
भिक्षाकामधेनुऐशी । अवकाशी शयन ३।।<br />
पांघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षी ४।।<br />
या अभंगातील दिगंबर साधूचे वर्णन जैन साधूचे वर्णन आहे ! दिगंबर अवस्थेतील साधूचे हातच भिक्षा व पाण्याचे पात्र असते. आवश्यक देव मनी असतो. ते त्याच्या चिंतनात सादर असतात. कामधेनुप्रमाणे म्हणजे इच्छिल्यावर भिक्षा मिळते. अवकाशी म्हणजे मोकळ्या जागी त्यांचे शयन असते. तुकाराम महाराज म्हणतात "मीही त्याप्रमाणे म्हणजे दिगंबर साधुप्रमाणे दिशा पांघरल्या व अलक्ष परमेश्वराच्या ठिकाणी वास केला..." असा अभंगाचा भावार्थ होतो. म्हणजे दिगंबर साधूला उद्देशूनच हा अभंग आहे. हे वर्णन जैन साधूंनाच लागू होते. या आधारे संत तुकाराम व जैन धर्म आणि तत्वज्ञान यांचा अधिक सखोल अभ्यास व संशोधन आवश्यक आहे, असे मला वाटते.<br />
<br />
<i><span style="text-align: right;">(मधुकर जाधव हे जैन धर्म, इतिहास आणि संत साहित्य या विषयांचे अभ्यासक आहेत. सध्या ते '</span>संत तुकाराम आणि जैन धर्म' या विषयावर ग्रंथ लिहित आहेत).</i><br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/06/blog-post_3665.html" style="color: #888888; text-decoration: none;">वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2013/04/blog-post_19.html" style="color: #888888; text-decoration: none;">ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/05/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;">वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/08/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;">महाराष्ट्र आणि जैन धर्म</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/07/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;">चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध</a></li>
</ul>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-86651364459309282392016-08-02T14:59:00.002+05:302016-08-02T15:12:53.320+05:30महाराष्ट्र आणि जैन धर्म<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
अलीकडे जैन धर्म आणि जैन तत्वज्ञानाची दखल अमेरिका, कनडा आणि युरोपिअन देशात मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहे. अमेरिकेतील किमान 20 विद्यापीठांमध्ये जैन तत्वज्ञान या विषयाचे स्वतंत्र विभाग (Department of Jainism) अथवा अध्यासने (Jain Chairs) आहेत. सध्या जगभर चालू असलेल्या दहशतवादावर चर्चा होत असताना जैन धर्माचा अवश्य उल्लेख होत असतो. पन्नास वर्षांपूर्वी फारसा कुणाला माहीत नसलेला जैन धर्म पश्चिमी देशात अगदी मिडियासाठी देखील आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.<br />
<br />
अमेरिकेत अनेक हिंदू आश्रम आहेत. तिथंही जैन तत्वज्ञानावर नेहमी चर्चा आणि प्रवचने होत असतात. <br />
<br />
पण आपल्या इथं, खास करून महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? माझा स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रातली विद्यापीठे, मराठी स्कॉलर्स, लेखक, मराठी मेडिया आणि सामान्य लोकही जैन धर्म आणि तत्वज्ञान यांच्या बाबतीत दुजाभाव करतात. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये एखादा अपवाद वगळता ‘जैन तत्वज्ञान’ Department of Jainism’ विभाग नसतातच, आणि जैन अध्यासने ‘बंद’ पाडण्याचे उद्योग केले जातात. एक विद्यापीठ तर जन अध्यासन चालवण्यासाठी जैन समाजाकडूनच देणग्या मागत असते. अशा देणग्या मिळूनही त्या विद्यापीठाच्या या विभागात भरीव कांही होत नाही.<br />
<br />
अशा गोष्टी होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.<br />
<br />
प्राचिन काळी जैन धर्माचा प्रचार करण्यात वैदिक धर्मातल्या ज्ञानकांडी ब्राम्हणांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. पण या समाजातल्या कर्मकांडी पुरोहितांचा जैन धर्माला नेहमीच विरोध राहिला आहे. त्यामुळं त्यांनी संपूर्ण हिंदू समाजात जैन धर्म आणि जैन तत्वज्ञानाविषयी गैरसमज पसरवण्याचे काम केलं. धार्मिक ग्रंथ, पोथ्या यांच्यात जैन विरोधी बराच मजकूर असतो. अशा ग्रंथांचे मोठ्या प्रमाणात वाचन होत असल्याने आणि त्यांना तत्वज्ञान या विषयात रस नसल्याने ‘श्रद्दाळू’ वाचकांच्या मनात आपोआपच जैन धर्मविरोधी मत तयार होते.<br />
<br />
दुसरीकडे तथाकथित बहुजन समाज वैदिक ब्राम्हणांच्या सरसकट विरोधात असतो, पण त्यालाही जैन धर्म आणि तत्वज्ञान नकोसे असते. बहुजनवाद हा साम्यवाद आणि तथाकथित पुरोगामीपणा यांना बळी पडलेला आहे, त्यामुळं या लोकांना ‘धर्म’ ही संकल्पनाच मान्य नाही. त्यांच्यासाठी ‘सब घोडे बारा टक्के’ सारखं सगळेच धर्म त्याज्य असतात आणि त्यामुळं ते धर्मांच्या विरोधात बोलत असतात. (पण गम्मत त्यांना बौद्ध धर्म ‘आपला’ वाटतो).<br />
<br />
महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना लोकांना जैन धर्म म्हणजे गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांचा धर्म वाटतो. हे म्हणजे सगळ्या दक्षिण भारतीयांना मद्रासी म्हणण्यासारखेच आहे. असो. त्यांच्या दृष्टीने गुजराती-मारवाडी हे परप्रांतीय असल्याने जैन धर्म हा परप्रांतीयांचा धर्म असेही त्यांना वाटत असणार. त्यामुळे परप्रांतीयांचा द्वेष करणारे जैन धर्माचाही द्वेष करतात. <span style="background-color: white; color: #1d2129; font-family: helvetica, arial, sans-serif; line-height: 18px; white-space: pre-wrap;">( गुजराती-मारवाडी समाजास आणखी किती काळ परप्रांतीय समजणार हाही एक मोठा प्रश्नच आहे).</span><br />
<br />
उत्तर भारतातील ब्राम्हण, रजपूत, जाट, खत्री, गुर्जर, यादव या समाजात जैन धर्माबद्दल जो आदर आहे तो महाराष्ट्रात दिसत नाही.<br />
<br />
खरं म्हणजे महाराष्ट्र आणि जैन धर्म यांचा संबंध प्राचिन काळापासून आहे. महाराष्ट्रातला पहिला शिलालेख पुणे जिल्ह्यातील कामशेत जवळच्या पाले या गावाजवळ आहे. प्राकृत भाषेतला हा जैन शिलालेख किमान 2 हजार वर्षे जुना आहे. मराठी भाषेतला पहिला शिलालेख हाही एक जैन शिलालेख आहे, जो ई.स. 981 मध्ये लिहिला गेला. हा शिलालेख कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथे आहे. प्राचिन मराठी साहित्य (मरहट्टी भाषा) हे बहुतांशी जैन साहित्य आहे. (प्राचिन काळी वैदिकांनी आणि बौद्धांनीही मरहट्टी भाषेत लिहिले नाही, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे). त्यामुळं मराठीपणाचा पहिला मान जैन धर्मियांकडेच जातो.<br />
<br />
महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या वारकरी आणि महानुभाव या दोन्ही संप्रदायांवर जैन धर्माचा मोठा प्रभाव आहे.<br />
महाराष्ट्रावर प्राचिन काळापासून 13-14 व्या शतकापर्यंत ज्या सातवाहन, कलचुरी, कदंब, चालुक्य, शिलाहार, रट्ट, यादव वगैरे राजघराण्यांनी राज्य केले त्या सर्व राजघराण्यांवर जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. या प्रत्येक राजघराण्याच्या इतिहास वाचल्यास तो प्रभाव स्पष्ट दिसून येतो. <br />
<br />
असे असताना केवळ पूर्व गृहीत दृष्टीकोणातून जैन धर्माबद्दल परकेपण ठेवणे योग्य नाही. <br />
<br />
माझ्या एका विद्वान मित्राने माझ्याशी बोलताना जैन धर्माचा उल्लेख ‘तुमचा जैन धर्म’ असा केला. मी त्याला म्हणालो, ‘आमचा? तो आमचा नाही, तुमचाच आहे. तुम्हाला तो सांभाळता आला नाही आणि सांभाळायचा नाही म्हणून सध्या तो आम्ही सांभाळतो’<br />
<br />
असो.<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<div>
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2016/07/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;">चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_3.html" style="color: #888888; text-decoration: none;">भारतीयांचा इतिहासबोध</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/10/blog-post_29.html" style="color: #888888; text-decoration: none;">राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/05/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;">वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास</a></li>
</ul>
</div>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-87619225078995424232016-07-22T01:17:00.001+05:302016-07-22T06:54:46.346+05:30चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
पुस्तक परीक्षण: चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध<br />
<div style="text-align: right;">
महावीर सांगलीकर </div>
<div style="text-align: right;">
9145318228</div>
<br />
<iframe allowtransparency="true" frameborder="0" height="28" scrolling="no" src="https://www.facebook.com/plugins/share_button.php?href=http%3A%2F%2Fshodh-bodh.blogspot.in%2F2016%2F07%2Fblog-post.html&layout=button_count&size=large&mobile_iframe=true&width=83&height=28&appId" style="border: none; overflow: hidden;" width="83"></iframe>
<br />
<div style="text-align: right;">
<br /></div>
<div style="text-align: right;">
<br /></div>
<div style="text-align: right;">
<br /></div>
<br />
डॉक्टर नलिनी जोशी या प्राकृत भाषातज्ञ, जैन धर्म आणि जैन तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक, संशोधक आहेत. त्या पुणे विद्यापीठाच्या जैन अध्यासनाच्या प्रमुख होत्या. भांडारकर संशोधन संस्थेच्या प्राकृत-इंग्रजी डिक्शनरी प्रोजेक्टमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. गेली अनेक वर्षे त्या सन्मती तीर्थ या पुण्यातील संशोधन संस्थेच्या माध्यमातून जैन विद्या आणि प्राकृत भाषेचा प्रचार करत आहेत. त्यांची संबधित विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.<br />
<br />
चाणक्याविषयी नवीन कांही .. जैन साहित्यात चाणक्याचा शोध हे त्यांचे नवीन पुस्तक.<br />
<br />
चाणक्य हे व्यक्तिमत्व भारतीय समाज मनाला भुरळ घालणारे आहे. चाणक्याविषयी आजपर्यंत विविध भाषांमध्ये बरेच कांही लिहिले गेले आहे. चाणक्य ही मुख्य व्यक्तिरेखा असणारी अनेक नाटके, कथा कादंबऱ्या, टी.व्ही. मालिका आहेत. पण या सगळ्यातला चाणक्य मुख्य आठव्या शतकात लिहिले गेलेल्या मुद्राराक्षस या प्रसिद्ध नाटकावर बेतलेला आहे. कांही ठिकाणी वैदिक परंपरेतील इतर साहित्याचा थोडासा आधार घेतलेला दिसतो. पण जैन साहित्यातील चाणक्याच्या कथांचा आधार घेण्याचे अगदी अभ्यासकांच्या कडूनही टाळले गेले आहे.<br />
<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi4VvF0N2jvbeZ9X06Mt7MWZ3XuxyXCQZbf6GZtyt3FIczPA44OXqWA9iAJBupXb_MnMyrIS5Nxgrhg90hsS6qjOVMblYgfg9dcBl9u3BdGlUv94n8C15-3AU62tgVJ6n6wQoNrE9AnzvI/s1600/Chanakya+by+Nalini+Joshi.JPG" imageanchor="1" style="clear: left; display: inline !important; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi4VvF0N2jvbeZ9X06Mt7MWZ3XuxyXCQZbf6GZtyt3FIczPA44OXqWA9iAJBupXb_MnMyrIS5Nxgrhg90hsS6qjOVMblYgfg9dcBl9u3BdGlUv94n8C15-3AU62tgVJ6n6wQoNrE9AnzvI/s320/Chanakya+by+Nalini+Joshi.JPG" width="223" /></a>प्राचिन जैन साहित्यात चाणक्याच्या अनेक कथा, प्रसंग आणि उल्लेख मिळतात. डॉक्टर नलिनी जोशी यांनी आपल्या चाणक्याविषयी नवीन कांही या पुस्तकात जैन साहित्यातील चाणक्यावर प्रकाश टाकला आहे आणि त्याच्या विविध पैलूंविषयी विस्ताराने लिहिले आहे. 314 पानी या पुस्तकासाठी त्यांनी श्वेतांबर आणि दिगंबर परंपरेतल्या अनेक प्राचिन ग्रंथांचा आधार घेतला आहे.<br />
<br />
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर जोशी यांनी जैन साहित्यातील चाणक्याविषयी तर विस्ताराने लिहिलेच आहे, शिवाय वैदिक परंपरेच्या साहित्यातील चाणक्याशी तुलनात्मकही लिहिले आहे. या पुस्तकात संशोधनात्मक लिखाणाबरोबरच जैन संदर्भांच्या आधारे चाणक्याची समग्र जीवन कथाही दिली आहे.<br />
<br />
जैन साहित्यातील चाणक्याकडे अभ्यासाकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे चाणक्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग गुलदस्त्यातच राहिले आहेत. हे पुस्तक ही त्रुटी दूर करणारे आहे. त्यामुळे डॉक्टर जोशी यांचे हे पुस्तक अभ्यासकांना अतिशय उपयोगी आहे. शिवाय या पुस्तकात जैन साहित्याच्या आधारे लिहिलेली चाणक्याची समग्र जीवन कथा सामान्य वाचकांना मोहित करेल. <br />
<br />
चाणक्याविषयी नवीन कांही . .<br />
लेखिका: डॉक्टर नलिनी जोशी<br />
प्रकाशक: सन्मती तीर्थ, पुणे<br />
पाने: 314<br />
किंमत: 400 रुपये<br />
<br />
(हे पुस्तक ईबुकच्या रुपात मोफत मिळवण्यासाठी <span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;">veerampbl@gmail.com</span> या ईमेलवर लिहावे. ईमेल मध्ये पुस्तकाचे नाव लिहावे).<br />
<br /> <iframe allowtransparency="true" frameborder="0" height="28" scrolling="no" src="https://www.facebook.com/plugins/share_button.php?href=http%3A%2F%2Fshodh-bodh.blogspot.in%2F2016%2F07%2Fblog-post.html&layout=button_count&size=large&mobile_iframe=true&width=83&height=28&appId" style="border: none; overflow: hidden;" width="83"></iframe>
<br />
<b><br /></b>
<b>हेही वाचा: </b><br />
<ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;">
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/12/blog-post_6.html" style="color: #888888; line-height: 1.2; text-decoration: none;">चाणक्य कोण होता?</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_3.html" style="color: #888888; text-decoration: none;">भारतीयांचा इतिहासबोध</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_29.html" style="color: #888888; text-decoration: none;">पुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव</a></li>
<li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/08/blog-post.html" style="color: #888888; text-decoration: none;">पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे</a></li>
</ul>
<br />
<div>
<br /></div>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-60339616370307406942014-09-18T20:16:00.001+05:302014-09-18T20:38:00.702+05:30मदुराईचे हत्याकांड <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
<div class="fb-like" data-action="like" data-href="http://shodh-bodh.blogspot.com/2014/09/blog-post_18.html" data-layout="standard" data-share="true" data-show-faces="true">
</div>
<br />
आजच्याप्रमाणे प्राचीन भारतातही धार्मिक कारणावरून हिंसक संघर्ष घडत असत. या संघर्षाला जैन-बौद्ध, शैव-बौद्ध, शैव-जैन, शैव-वैष्णव, जैन-वैष्णव असे अनेक पदर असत. <br />
<br />
ब-याचदा या संघर्षाची सुरवात तात्विक चर्चेतून होत असे. दोन धर्माच्या आचार्यांमध्ये धर्मचर्चा, वाद होत असे, आणि ज्या धर्माचे आचार्य त्यात हरायचे, त्यांना आपला धर्म सोडून जिंकणा-या आचार्यांचा धर्म स्वीकारावा लागे. तोही एकट्याने नाही, तर आपल्या अनुयायांसकट. जर त्यांनी तो धर्म स्वीकारायला नकार दिला तर त्यांना तो प्रदेश सोडून जावा लागे. <br />
<br />
अशा संघर्षातून कित्येकदा हरणा-या आचार्यांच्या धर्माच्या अनुयायांची हत्याकांडे होत. अशा हत्याकांडामध्ये तमिळनाडूतील मदुराई येथे सातव्या शतकात शैवांनी केलेले जैनांचे हत्याकांड हे एक भयानक हत्याकांड मानले जाते. <br />
<br />
जैन धर्माने इसवी सन पूर्व 3-या शतकात दक्षिण भारतात प्रवेश केला आली कांही शतकातच तो कर्नाटक आणि तमिळनाडूचा मुख्य धर्म बनला. तमिळनाडूत इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत जैन धर्म लोकधर्म आणि आणि अनेक राजघराण्यांचा धर्म होता. <br />
<br />
सातव्या शतकात तमिळनाडूच्या राजकीय, आर्थिक आणि सांकृतिक क्षेत्रात जैन धर्माचे वर्चस्व स्थापित झाले होते. याच शतकातील शैव राजा कून पांडियन याने शैव धर्माचा त्याग करून जैन धर्म स्वीकारला. या घटनेने त्याची राणी मंगाईअरक्करसी आणि राजाचा मंत्री कुलचिराई नयनार हे दोघेही अस्वस्थ झाले. ते दोघे कट्टर शैव होते. जैन धर्माच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी त्या दोघांनी संबदर या प्रसिद्ध शैव आचार्यांना मदुराईत बोलावून घेतले. संबंदर हे फारच प्रभावी शैव आचार्य होते. तमिळनाडूतून बौद्ध धर्म संपवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. <br />
<br />
संबंदर यांनी चमत्कारांचा उपयोग करत शैव धर्म जैन धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे राजा कून पांडियन याला दाखवून दिले. त्यामुळे कून पांडियन याने जैन धर्माचा त्याग केला आणि तो पुन्हा शैव झाला. त्याच बरोबरोबर त्याने मदुराई येथील जैनांना शैव होण्याचा आदेश दिला. त्यावेळी मदुराई येथे आठ हजार जैन रहात होते. त्यांनी शैव होण्यास नकार दिल्याने राजाने त्यांचे हत्याकांड करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मदुराईतील सगळ्या जैनांना ठार करण्यात आले.<br />
<br />
या हत्याकांडाची आठवण म्हणून मदुराईच्या मंदिरात हत्याकांडाची चित्रे कोरण्यात आली आहेत. या मंदिरात दरवर्षी हत्याकांडाचा सणही साजरा केला जातो.<br />
<br />
<b>हे हत्याकांड खरेच घडले काय?</b><br />
पण असे हत्याकांड खरेच घडले काय? बहुतेक सगळे इतिहास संशोधक असे हत्याकांड झालेच नाही या मताचे आहेत. त्याचे कारण म्हणजे सातव्या शतकात घडलेल्या या कथित हत्याकांडाचे वर्णन पहिल्यांदा <br />
12व्या शतकातल्या पेरियपुराणम या शैव पुराणात येते. त्यानंतर लिहिल्या गेलेल्या कांही शैव पुराणात याच प्रकारचे वर्णन येते. म्हणजे अशा प्रकारचे वर्णन हे कथ्तीत घटनेच्या नंतर तब्बल 500 वर्षांनी आणि त्यानंतर लिहिले गेले आहे. या हत्याकांडाला कोणताही समकालीन साहित्यिक किंवा शिलालेखीय पुरावा नाही. तसेच या घटनेला दुजोरा देणारे वर्णन जैनांच्या किंवा वैष्णवांच्या समकालीन किंवा उत्तरकालीन साहित्यात सापडत नाही. असे हत्याकांड, तेही राजाच्या आदेशाने होणेही शक्य नव्हते. कारण त्याकाळी धर्म म्हणजे बंदिस्त समाज झालेले नव्हते, आणि एकाच घरात वेग वेगळ्या धर्माचे अनुयायी असत आणि ते गुण्या गोविंदाने रहात असत.<br />
<br />
पुराणे फारसा विश्वास ठेवण्याजोगी नसतात. त्यात एखाद्या घटनेचे अतिरंजित वर्णन केले गेलेले असते, आणि आपल्या पंथाला श्रेष्ठ ठरवण्यासाठी, दुस-या धर्माचा द्वेष करण्यासाठी, त्या धर्मावर राग काढण्यासाठी अनेक काल्पनिक कथा लिहिल्या जातात. त्यात शत्रूचे, म्हणजे दुस-या धर्माचे वाईट चित्र रंगवले जाते, आणि कोणीतरी अवतार घेऊन शत्रूचा कसा नायनाट केला याचे रसभरीत वर्णन केले जाते. यामागचा मुख्य उद्देश आपले अनुयायी दुस-या धर्माकडे वळू नयेत हाच असतो. बहुतेक सगळी पुराणे याच प्रकारची असतात. <br />
<br />
आपला धर्म श्रेष्ठ ठरवण्यासाठी अशा प्रकारचे साहित्य केवळ शैवानीच लिहिलेले नाही, तर वैष्णव, जैन आणि बौद्ध यांनीही काल्पनिक घटनांचा आधार घेऊन या प्रकारच्या कथा लिहिलेल्या दिसतात.<br />
<br />
<i>माझी ‘दिशाची गोष्ट’ या दीर्घ कथेमध्ये दक्षिण भारतातील शैव-जैन-वैष्णव यांच्यातील धार्मिक संघर्षाचे वर्णन विस्ताराने आले आहे. त्याकाळची धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे आकलन होण्यासाठी त्या कथेचे पुढील दोन भाग वाचावेत:</i><br />
<br />
<a href="http://mahaakatha.blogspot.in/2014/04/blog-post_15.html">दिशाचा पहिला जन्म </a><br />
<a href="http://mahaakatha.blogspot.in/2014/04/blog-post_18.html">राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन</a><br />
<br />
<div class="fb-like" data-action="like" data-href="http://shodh-bodh.blogspot.com/2014/09/blog-post_18.html" data-layout="standard" data-share="true" data-show-faces="true">
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-45726820801667440732014-09-12T20:44:00.002+05:302022-05-28T12:47:53.470+05:30संस्कृत भाषेबद्दल कोण काय म्हणतात?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर</div>
<br />
<div class="fb-like" data-action="like" data-href="http://shodh-bodh.blogspot.in/2014/09/blog-post.html" data-layout="standard" data-share="true" data-show-faces="true"></div>
<br />
संस्कृत भाषेबद्दल अनेक संत, विद्वान, अभ्यासक, भाषा शास्त्रज्ञ, समाज सुधारक यांनी आपली मते मांडली आहेत. त्यापैकी कांही निवडक मते मी येथे देत आहे.<br />
<br /><b>
राजा राम मोहन राय </b>हे बंगालमधील प्रसिद्ध समाज सुधारक होते. ते नुसतेच समाजसुधारक नव्हते, तर त्यांनी धर्म, तत्वज्ञान, विविध भाषा यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी उपनिषिदांचा बंगाली भाषेत अनुवाद केला होता. (त्याबद्दल वैदिकांनी त्यांना प्रचंड विरोधही केला होता). राजाराम मोहन राय संस्कृत भाषेबद्दल म्हणतात:<br />
<i>संस्कृत भाषा ही इतकी अवघड आहे की ती व्यवस्थित शिकायला तुम्हाला आख्खे आयुष्य वाया घालवावे लागेल, आणि तुम्ही केलेल्या कष्टाचा फारसा कांही उपयोग होणार नाही, कारण संस्कृत साहित्यातून तुमच्या हाती फारसे कांही लागणार नाही.</i><br />
<br /><b>
संत तुलसीदास</b> हे संस्कृतचे विद्वान असूनही त्यांनी हिंदी भाषेत लिखाण केले. त्यांनी संस्कृत भाषेबद्दल म्हंटले आहे:<br />
<i>माझी भाषा (हिंदी) म्हणजे अमृताने भरलेले मातीचे भांडे आहे, तर संस्कृत भाषा म्हणजे विषाने भरलेला रत्नजडीत प्याला आहे.</i><br />
<br /><b>
संस्कृत भाषेबद्दल संत एकनाथांचे</b> मत मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. संस्कृत भाषा ही देववाणी आहे असा संस्कृतवाद्यांचा दावा आहे. त्यावर संत एकनाथ म्हणतात, <br />
<i>संस्कृत भाषा ही देवांनी तयार केली, तर प्राकृत (मराठी) काय चोरांनी तयार केली?</i><br />
<br /><b>
सुफी परंपरेतील प्रसिद्ध संत कबीर </b>यांनी <i>संकृत भाषेला साचलेले डबके, तर लोकभाषांना वहाते पाणी म्हंटले आहे.</i><br />
<br /><b>
विसाव्या शतकातील एक महान तत्वचिंतक ओशो </b>यांचे संस्कृत भाषेबद्दलचे विचार फार महत्वाचे आहेत. ते म्हणतात:<br />
<i>संस्कृत ही बोली भाषा कधीच नव्हती. सामान्य लोकांना कळू नये म्हणून वैदिकांनी बनवलेली ती एक कृत्रिम भाषा होती.</i><br />
<br /><b>
प्रसिद्ध इतिहास संशोधक व समाजसुधारक भास्करराव जाधव </b>आपल्या मराठे आणि त्यांची भाषा या पुस्तकात म्हणतात: <br />
<i>जे लोक जी भाषा बोलतात, त्या भाषेला त्या लोकांचे नाव देण्यात येते. संस्कृत या नावाचे लोक असल्याचा दाखला नाही. त्या नावाचा देशही नव्हता. </i><br />
<br /><b>
अॅडव्होकेट प्र.रा. देशमुख</b> हे सिंधू संस्कृतीचे एक जग प्रसिद्ध अभ्यासक होते. त्यांचा <span face="Verdana,sans-serif">Indus Civilization, Rigved and Hindu Culture</span> हा ग्रंथ म्हणजे सिंधू संस्कृतीच्या संशोधनातील मैलाचा दगड मानला जातो. ते संस्कृत भाषेबद्दल म्हणतात:<br />
<i>जनभाषेपासून आपली भाषा कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी वैदिकांनी व्याकरणाचे नियम तयार केले.</i><br />
<br /><b>
ज्ञानकोषकार केतकर </b>त्यांच्या विद्वत्तेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात: <br />
<i>प्राकृत साहित्य स्वतंत्रपणे वाढले, संस्कृत साहित्य मात्र प्राकृत साहित्याचे संहितीकरण करून वाढले. प्राचीन राजे आणि लोक प्राकृतातच बोलत.</i></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><i><br /></i>
असेच मत द डायन्यामिक ब्राह्मिन या पुस्तकाचे लेखक <b>बी.एन. नायर </b>यांनी मांडले आहे. ते म्हणतात: <br />
<i>संस्कृत ही कधीच बोली भाषा नव्हती. ते केवळ प्राकृत भाषेचे संस्कारित रूप होते.</i></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><i><br /></i></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil-SA1wcHua6XT_A6KGwXe_myxuUQTYKmTdbhlh0cGMzPWEqP7obYXAneEgd26iqTuP8lnduu74UqXuOk8ZjDHR4CXhLDJaHaK43v_siiDx35OR9C-z7R5q5jFk7f4aVRPsqXWivgyGdsKMKo0ezRlOLWfkDfdzm3BKcBbfRO88h7MoUmSSrT_UGUy/s515/Sanskritam.PNG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="350" data-original-width="515" height="271" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil-SA1wcHua6XT_A6KGwXe_myxuUQTYKmTdbhlh0cGMzPWEqP7obYXAneEgd26iqTuP8lnduu74UqXuOk8ZjDHR4CXhLDJaHaK43v_siiDx35OR9C-z7R5q5jFk7f4aVRPsqXWivgyGdsKMKo0ezRlOLWfkDfdzm3BKcBbfRO88h7MoUmSSrT_UGUy/w400-h271/Sanskritam.PNG" width="400" /></a></div><br /><i><br /></i></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><b>प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक संजय सोनवणी</b> म्हणतात:<br />
<i>मुळात संस्कृत भाषा ही ग्रंथनिर्मितीसाठी प्राकृत भाषांवर संस्कार करून बनवली गेली, म्हणून तिला संस्कृत म्हणतात. ती मूळ भाषा नाही. ... प्राकृत भाषांत जेवढे साहित्य लिहिले गेले, त्याच्या 1/10 साहित्यही संस्कृतमध्ये नाही. संस्कृत ही कधीच कोणत्याही मानवी समुदायाची भाषा नव्हती, त्यामुळे आजही ती ग्रंथातील भाषा आहे.</i><br />
<br />
तमिळनाडूमधले एक <b>इतिहास संशोधक थंजाई नलनकिल्ली</b> म्हणतात:<br />
<i>संस्कृत ही कधीच जिवंत भाषा नव्हती. ती कधीच घरामध्ये किंवा व्यवहारात बोलली गेली नाही. गेली हजारो वर्षे ब्राम्हण हे घरात आणि व्यवहारात स्थानिकांची भाषा वापरतात. </i><br />
<br />
संस्कृत भाषेत खूप ज्ञान आहे हे ऐकून <b>कॅरे या ख्रिस्ती मिशन-याने</b> त्या भाषेचा सखोल अभ्यास केला. तो म्हणतो: <br />
<i>संस्कृत भाषेच्या खजिन्यात दगड आणि धोंडे याशिवाय कांहीही नाही. </i><br />
<br /><b>
इतिहास संशोधक पु.श्री.सदार </b>म्हणतात: <i>वैदिक संस्कृत मधून देशी भाषा उत्पन्न होऊच शकत नाहीत. </i><br />
<br /><b>
इतिहास संशोधक प्रा. मा.म. देशमुख</b> म्हणतात:<br />
<i>संस्कृत ही देवभाषा होय असे मानणे म्हणजे सूर्य पृथ्वी भोवती फिरतो असे मानण्यासारखे अडाणीपणाचे आहे..... संस्कृतला देव भाषा मानणे म्हणजे मानवाच्या निर्मितीपूर्वीच ती अस्तित्वात होती अशी बनवाबनवी करणे होय. ... संस्कृत भाषेत मुळातच शब्दसंग्रह अत्यल्प होता, (नव्हताच), म्हणून संस्कृतने अनेक भाषांतील शब्द स्वीकारलेत आणि आता ज्या ज्या भाषांतील शब्द संस्कृतमध्ये आहेत, त्या-त्या सर्व भाषांची जननी संस्कृत होय असे सांगण्याचा कृतघ्नपणा संस्कृत पंडितांनी केला आहे. </i><br />
<br /><b>
प्राध्यापक शाम सुंदर दास </b>आपल्या हिंदी भाषा का विकास या पुस्तकात म्हणतात:<br />
<i>मूळनिवासी लोकांची भाषा आपल्या भाषेत शिरते हे पाहून आर्यांनी आपल्या भाषेला संस्कारित करून वेगळे केले. परंतू पूर्वी शिरलेले शब्द आर्यांच्या भाषेत तसेच राहिले.</i><br />
<br />
(माझ्या संस्कृत भाषेचे गौडबंगाल या पुस्तकातले एक प्रकरण)</div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br /></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><b>हेही वाचा:</b></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br /></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><ul style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; line-height: 1.2; margin: 0px; padding: 0px 0px 0px 1.25em;"><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_3.html" style="color: #a021bb; text-decoration-line: none;">भारतीयांचा इतिहासबोध</a> </li><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_18.html" style="color: #a021bb; text-decoration-line: none;">जैन धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे योगदान</a> </li><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2014/01/blog-post_16.html" style="color: #a021bb; text-decoration-line: none;">अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ</a> </li><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post.html" style="color: #a021bb; text-decoration-line: none;">बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?</a></li><li style="margin: 0px; padding: 0.25em 0px;"><a href="http://mahaakatha.blogspot.in/2014/06/blog-post.html" style="color: #249fa3; text-decoration-line: none;">फादर जोसेफ ब्यांड</a> </li></ul></div>
<br />
<div class="fb-like" data-action="like" data-href="http://shodh-bodh.blogspot.in/2014/09/blog-post.html" data-layout="standard" data-share="true" data-show-faces="true"></div>
Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-33243175398704329602014-03-11T17:53:00.000+05:302014-03-11T17:58:41.261+05:30अक्षीचा तथाकथित मराठी शिलालेख <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<!--[if gte mso 9]><xml>
<w:LatentStyles DefLockedState="false" DefUnhideWhenUsed="true"
DefSemiHidden="true" DefQFormat="false" DefPriority="99"
LatentStyleCount="267">
<w:LsdException Locked="false" Priority="0" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Normal"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="heading 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 7"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 8"/>
<w:LsdException Locked="false" Priority="9" QFormat="true" Name="heading 9"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 7"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 8"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" Name="toc 9"/>
<w:LsdException Locked="false" Priority="35" QFormat="true" Name="caption"/>
<w:LsdException Locked="false" Priority="10" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Title"/>
<w:LsdException Locked="false" Priority="1" Name="Default Paragraph Font"/>
<w:LsdException Locked="false" Priority="11" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Subtitle"/>
<w:LsdException Locked="false" Priority="22" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Strong"/>
<w:LsdException Locked="false" Priority="20" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Emphasis"/>
<w:LsdException Locked="false" Priority="59" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Table Grid"/>
<w:LsdException Locked="false" UnhideWhenUsed="false" Name="Placeholder Text"/>
<w:LsdException Locked="false" Priority="1" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="No Spacing"/>
<w:LsdException Locked="false" Priority="60" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Shading"/>
<w:LsdException Locked="false" Priority="61" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light List"/>
<w:LsdException Locked="false" Priority="62" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Grid"/>
<w:LsdException Locked="false" Priority="63" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="64" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="65" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="66" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="67" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="68" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="69" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="70" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Dark List"/>
<w:LsdException Locked="false" Priority="71" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Shading"/>
<w:LsdException Locked="false" Priority="72" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful List"/>
<w:LsdException Locked="false" Priority="73" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Grid"/>
<w:LsdException Locked="false" Priority="60" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Shading Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="61" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light List Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="62" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Grid Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="63" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 1 Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="64" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 2 Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="65" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 1 Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" UnhideWhenUsed="false" Name="Revision"/>
<w:LsdException Locked="false" Priority="34" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="List Paragraph"/>
<w:LsdException Locked="false" Priority="29" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Quote"/>
<w:LsdException Locked="false" Priority="30" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Intense Quote"/>
<w:LsdException Locked="false" Priority="66" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 2 Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="67" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 1 Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="68" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 2 Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="69" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 3 Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="70" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Dark List Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="71" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Shading Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="72" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful List Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="73" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Grid Accent 1"/>
<w:LsdException Locked="false" Priority="60" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Shading Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="61" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light List Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="62" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Grid Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="63" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 1 Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="64" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 2 Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="65" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 1 Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="66" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 2 Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="67" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 1 Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="68" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 2 Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="69" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 3 Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="70" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Dark List Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="71" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Shading Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="72" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful List Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="73" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Grid Accent 2"/>
<w:LsdException Locked="false" Priority="60" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Shading Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="61" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light List Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="62" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Grid Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="63" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 1 Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="64" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 2 Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="65" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 1 Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="66" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 2 Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="67" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 1 Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="68" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 2 Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="69" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 3 Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="70" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Dark List Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="71" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Shading Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="72" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful List Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="73" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Grid Accent 3"/>
<w:LsdException Locked="false" Priority="60" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Shading Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="61" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light List Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="62" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Grid Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="63" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 1 Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="64" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 2 Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="65" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 1 Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="66" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 2 Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="67" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 1 Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="68" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 2 Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="69" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 3 Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="70" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Dark List Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="71" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Shading Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="72" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful List Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="73" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Grid Accent 4"/>
<w:LsdException Locked="false" Priority="60" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Shading Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="61" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light List Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="62" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Grid Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="63" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 1 Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="64" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 2 Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="65" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 1 Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="66" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 2 Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="67" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 1 Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="68" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 2 Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="69" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 3 Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="70" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Dark List Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="71" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Shading Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="72" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful List Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="73" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Grid Accent 5"/>
<w:LsdException Locked="false" Priority="60" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Shading Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="61" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light List Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="62" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Light Grid Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="63" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 1 Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="64" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Shading 2 Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="65" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 1 Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="66" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium List 2 Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="67" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 1 Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="68" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 2 Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="69" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Medium Grid 3 Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="70" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Dark List Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="71" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Shading Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="72" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful List Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="73" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" Name="Colorful Grid Accent 6"/>
<w:LsdException Locked="false" Priority="19" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Subtle Emphasis"/>
<w:LsdException Locked="false" Priority="21" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Intense Emphasis"/>
<w:LsdException Locked="false" Priority="31" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Subtle Reference"/>
<w:LsdException Locked="false" Priority="32" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Intense Reference"/>
<w:LsdException Locked="false" Priority="33" SemiHidden="false"
UnhideWhenUsed="false" QFormat="true" Name="Book Title"/>
<w:LsdException Locked="false" Priority="37" Name="Bibliography"/>
<w:LsdException Locked="false" Priority="39" QFormat="true" Name="TOC Heading"/>
</w:LatentStyles>
</xml><![endif]--><!--[if gte mso 10]>
<style>
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-fareast-font-family:"Times New Roman";
mso-fareast-theme-font:minor-fareast;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:"Times New Roman";
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
</style>
<![endif]-->
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;"></span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<div style="text-align: right;">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">-महावीर सांगलीकर </span><br />
</div>
</div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">मराठी भाषेतील पहिला
शिलालेख कोणता? तर तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील ‘श्री चामुंडराये करवियले’
हाच आहे. तो इ.स. 983 मध्ये कोरण्यात आला हे अनेक पुरावे देवून सिद्ध करता येते.
तरीदेखील कांही विद्वान वरील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख नसून कोकणातील
अक्षी या गावी असलेला शिलालेख हाच मराठीतील पहिला शिलालेख आहे असे मानतात. </span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">श्रवणबेळगोळ</span><span lang="MR" style="mso-bidi-language: MR;"> </span><span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">येथील मराठी शिलालेखाला पहिला </span><span lang="MR" style="mso-bidi-language: MR;"><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">शिलालेख मानण्यास नकार देणा-या विद्वानांची नेमकी
काय अडचण असावी बरे? हे पहाणे मनोरंजक ठरेल. </span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">पहिली गोष्ट म्हणजे
श्रवणबेळगोळ हे ठिकाण महाराष्ट्राच्या सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर, कर्नाटकाच्या
दक्षिण भागात आहे. हा म्हणजे अगदीच ‘परप्रांत’ झाला. (बेळगाव वगैरे असते तर
एखादेवेळी ठीक असते). तर या परप्रांतात असणा-या शिलालेखाला पहिला मराठी शिलालेख
मानणे त्या विद्वानांना कसे बरे पेलवेल? </span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">दुसरी गोष्ट म्हणजे
श्रवणबेळगोळ हे जैन परंपरेशी संबधीत एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे तर आणखीनच अडचणीचे.
जैनांचे श्रेय मान्य करणे म्हणजे त्या विशिष्ट विद्वानांना पापच वाटत असावे, कारण
ते तर ‘न गच्छेत जिन मन्दिरम’ या संस्कारात वाढलेले. </span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">या उलट अक्षी येथील
शिलालेख हा महाराष्ट्रात आहे आणि ब्राम्हणांशी संबधीत आहे. मग ओढून ताणून का होईना
त्या शिलालेखाला मराठीतील पहिला सिद्ध करणे ही या विद्वानांची एक मोठी जबाबदारी
बनते. असो. </span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">पण या विद्वानांच्या
अक्षीच्या शिलालेखाला पहिला ठरवण्याच्या खटाटोपाला खीळ घालण्याचे काम डॉ.
ब्रम्हानंद देशपांडे, डॉ. यु. म. पठाण, डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, डॉ. सदानंद मोरे
अशा अनेक विद्वानांनी केले आहे. त्यांनी अनेक पुरावे देवून, तर्क देवून ‘श्री
चामुंडराये करवियले’ हा शिलालेखच पहिला मराठी शिलालेख असल्याचे म्हंटले आहे. तरीही
‘अक्षीवादी’ किरकोळ विद्वान अधून मधून डोके वर काढतच असतात.<span style="mso-spacerun: yes;"> </span>असो.</span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">एक मुद्दा मात्र
सगळ्यांच्याच नजरेतून सुटलेला दिसतो. तो म्हणजे अक्षीचा शिलालेख हा खरेच ‘मराठी’
शिलालेख आहे का? की दोन-चार मराठी शब्द असणारा संस्कृत शिलालेख? हे आता वाचकांनीच
ठरवावे.</span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<b><span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">अक्षीचा शिलालेख </span></b><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">गीं सुष संतु|
स्वस्ति ओं| पसीमसमुद्राधिपती| </span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">स्री कोंकणा
चक्रीवर्ती| स्री केसीदेवराय|</span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">महाप्रधान भईर्जु
सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने|</span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">सकु सवंतु ९३४
प्रधावी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौलु|</span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">भईजुवे तथा बोडणा
तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु|</span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">महलषुमिची वआण|
लुनया कचली ज-</span><span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;">हा शिलालेख जर मराठी
भाषेत असेल तर मराठी ज्यांची मायबोली त्यांना त्याचा अर्थ कांही प्रमाणात तरी <span style="mso-spacerun: yes;"> </span>कळायला हरकत नाही. प्रत्यक्षात तो केवळ संस्कृत
भाषिकांनाच कळू शकतो.<span style="mso-spacerun: yes;"> </span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;"><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;"><span style="mso-spacerun: yes;"><b>हेही वाचा:</b> </span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;"><span style="mso-spacerun: yes;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/1.html">भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख</a></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: Mangal; mso-ascii-font-family: Calibri; mso-bidi-language: MR; mso-hansi-font-family: Calibri;"><span style="mso-spacerun: yes;"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_3.html">भारतीयांचा इतिहासबोध</a> </span></span></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/12/blog-post_6.html">चाणक्य कोण होता?</a></div>
<div class="MsoNormal">
<span style="mso-bidi-language: MR;"></span></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-1271880121865690542014-01-26T03:27:00.000+05:302014-09-12T20:51:56.493+05:30सिरीभूवलय: एक अदभूत ग्रंथ <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
सिरीभूवलय हा एक अदभूत आणि जगातील एक महान आश्चर्य म्हणावे असा ग्रंथ आहे. या ग्रंथात एकून सहा लाख श्लोक आहेत. या ग्रंथाची अदभूतता म्हणजे तो एक बहुभाषिक ज्ञानकोश आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की तो कन्नड, प्राकृत, संस्कृत, मराठी, तमिळ, तेलुगु अशा अनेक भाषांमध्ये वाचता येतो. शिवाय या एकाच ग्रंथात रामायण, महाभारत, वेद, उपनिषिदे वगैरे ग्रंथांचा समावेश आहे, तसेच गणित, खगोलशास्त्र, रसायन, इतिहास, वैद्यक आणि इतर अनेक विषयांवरील ग्रंथही या एकाच ग्रंथात वाचता येतात. सदर ग्रंथात जैन तत्वज्ञानावरील अनेक महत्वाचे ग्रंथ आहेत.<br />
<br />
हे कसे शक्य आहे? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्याचे उत्तर असे आहे की हा ग्रंथ इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिला गेला नसून अंकांमध्ये लिहिला गेला आहे. त्यासाठी 1 ते 64 हे अंक वापरण्यात आले आहेत. हे आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की विशिष्ट लिपी, विशिष्ठ भाषा, विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथकर्त्याच्या मते हा ग्रंथ 18 लिप्या आणि 718 भाषांमध्ये वाचता येतो. पण वर उल्लेख केलेल्या भाषा व त्यांच्या लिप्या सोडता बाकीच्या भाषा व लिप्या यांचा उलगडा अजून व्हायचा आहे. या ग्रंथात एकूण 26 अध्याय आणि 6 लाख श्लोक आहेत. त्यापैकी केवळ पहिल्या 3 अध्यायांचा उलगडा करण्यात विद्वानांना यश आले आहे. या ग्रंथाच्या 16000 पानांपैकी केवळ 1270 पानेच उपलब्ध आहेत. बाकीची पाने कुठे आहेत याचा अद्याप शोध लागायचा आहे.<br />
<br />
<b>कुमुदेंदू मुनि</b><br />
सिरीभूवलय या ग्रंथाचे कर्ते कुमुदेंदू हे जैन मुनि होते. ते राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष याच्या समकालीन होते. कुमुदेंदू मुनि हे प्रसिद्ध जैन आचार्य जिनसेन यांचे शिष्य होते. त्यांना असा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा षटखंडागम या जैन आगम ग्रंथामुळे मिळाली. कुमुदेंदू मुनींनी सिरीभूवलय हा ग्रंथ भगवान गोमटेश्वर (बाहुबली) यांना अर्पण केला आहे.<br />
<b><br /></b>
<b>सिरीभूवलयच्या शोधाची कथा </b><br />
<br />
या ग्रंथाची मूळ प्रत उपलब्ध नाही.<b> </b>मूळ ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती बनवून मलिकब्बे या महिलेने त्या दान केल्या.<b> </b>त्यातील एक प्रत परंपरेने धरणेन्द्र पंडित या जैन विद्वानाकडे आली होती. सिरीभूवलय हा अदभूत ग्रंथ अस्तित्वात आहे आणि तो धरणेन्द्र पंडित यांच्याकडे आहे हे येल्लप्पा शास्त्री नावाचा तरुण आयुर्वेद पंडित ऐकून होता. धरणेन्द्र पंडित हे हस्त लिखित कांहीही करून मिळवायचेच याचा येल्लप्पा शास्त्रीने चंग बांधला. त्या हस्तलिखितांपर्यंत पोहोचण्यासाठी यल्लाप्पाने धरणेन्द्र पंडितच्या पुतणीशी लग्न केले. धरणेन्द्रच्या मुलांची आर्थिक स्थिती कमजोर होती. धरणेन्द्रच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांनी धरणेन्द्रच्या अनेक वस्तू विकायला काढल्या, त्यात सिरीभूवलयचे हस्तलिखितही होते. अर्थातच येल्लप्पाने ते खरेदी केले. त्या बदल्यात त्याने आपल्या बायकोचे दागिने विकले. 1270 पानांचे ते हस्तलिखित यल्लाप्पाला मिळाले खरे, पण त्यानंतर त्या हस्तलिखितातील सांकेतिक माहितीची कांही प्रमाणात फोड करायला त्याला तब्बल 30 वर्षे लागली. <br />
<br />
पुढे येल्लप्पा शास्त्री, करलमंगलम श्रीकांतय्या आणि अनंत सुब्बाराव यांनी हा ग्रंथ संपादित केला. यातील श्रीकांतय्या हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते, तर अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते. सुब्बाराव यांनी पहिला कन्नड टाईपरायटर बनवला होता. 1953 साली कन्नड साहित्य परिषद, बेंगळूरू यांच्या मदतीने हा संपादित ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. 2003 साली टी.व्ही. व्यंकटचलशास्त्री आणि धर्मपाल यांनी संपादित केलेली नवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. <br />
<br />
अशा या अदभूत ग्रंथाला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 'जगातले एक आश्चर्य' असे म्हंटले होते.<br />
<br />
भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रख्यात विद्वान एस. श्रीकांत शास्त्री यांनी या ग्रंथाविषयी व्यक्त केलेले मत फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, <i>"हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य, तसेच संस्कृत, प्राकृत, तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटक च्या इतिहासावर प्रकाश टाकतो. भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवन विज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा, प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखिल उपयुक्त आहे. यातील रामायण, महाभारत, भगवत गीता, ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरी भूवलय मध्ये सापडू शकतात".</i><br />
<br />
<br />
सिरीभूवलय या ग्रंथात प्राचीन मराठी भाषेचे रूप सापडू शकते. त्या दृष्टीनेही या ग्रंथाचे संशोधन व्हायला पाहिजे.<br />
<br />
<br />
<b>संदर्भ:</b><br />
<div style="text-align: left;">
<span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana,sans-serif;">1. Siribhoovalaya by Prof. L.S. Seshagiri Rao</span></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana,sans-serif;"> http://www.virtuescience.com/siribhoovalaya.html</span></span></div>
<span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana,sans-serif;">2. Siribhoovalaya http://en.wikipedia.org/wiki/Siribhoovalaya</span></span><br />
<span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana,sans-serif;">3. "Siribhoovalaya": Scholarly opinion by Dr S. Srikanta Sastri (1953)</span></span><br />
<span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana,sans-serif;"> http://drssrikantasastri.blogspot.in/2013/11/siribhoovalaya-scholarly-opinion-by-dr.html</span></span><br />
<span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana,sans-serif;">4. “सिरि भूवलय” : वेब-साईट परियोजना http://siri-bhoovalaya.org/siribhoovalaya-hindi-page/ </span></span><br />
<br />
<div class="fb-like" data-action="like" data-href="http://shodh-bodh.blogspot.in/2014/01/blog-post_26.html" data-layout="standard" data-share="true" data-show-faces="true">
</div>
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<span class="item-title"><a href="http://shodh-bodh.blogspot.com/2014/01/blog-post_16.html" target="_self">अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ</a></span><br />
<span class="item-title"><a href="http://shodh-bodh.blogspot.in/2013/02/blog-post_23.html">शुन्याचा शोध आणि जैन गणित </a></span><br />
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-40758021817177767172014-01-16T03:56:00.000+05:302014-03-11T18:07:11.276+05:30अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
अंगविज्जा हा देहबोली आणि अंगलक्षणशास्त्र या विषयावरील अदभूत प्राचीन ग्रंथ ग्रंथ आहे. अंगविज्जा म्हणजे अंगविद्या होय. हा ग्रंथ इसवी सनाच्या चौथ्या शतकातील असून तो मरहट्टी उर्फ महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहे. सदर ग्रंथात साठ अध्याय असून नऊ हजार श्लोक आहेत. या विषयावरील हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. ग्रंथामध्ये ग्रंथकर्त्याचे नाव लिहिलेले नाही.<br />
<br />
हा ग्रंथ ग्रह, नक्षत्र, तारे यांच्या स्थानावरून, जन्म कुंडलीवरून फलादेश करत नाही, तर माणसाच्या सहज हालचाली, त्याची शारीरिक वैशिष्ट्ये, त्याचे रहाणीमान वगैरे गोष्टींवरून त्याचे 'वाचन' करतो. प्रश्न विचारणारी व्यक्ति प्रश्न विचारताना कोणत्या अवस्थेत प्रश्न विचारते, त्यावेळी ती तिच्या कोण कोणत्या अवयवांना स्पर्श करते, ती प्रश्न उभे राहून विचारते की बसून विचारते, प्रश्न विचारताना ती हसते की रडते, त्यावेळी ती विनयी आहे का अविनयी, तिचे चालणे, बोलणे, तिने नेसलेली वस्त्रे, आभूषणे, त्या व्यक्तीबरोबर आणखी कोण आले आहे अशा अनेक बाबींचे निरीक्षण करून या शास्त्राचा ज्ञाता फलादेश देतो.या ग्रंथात मनुष्याचे बसने, उभे रहाणे, ठेका धरणे, हसणे, रडणे, जांभई देणे वगैरे शेकडो क्रियांचे वर्णन केले आहे. मनुष्याच्या अंगाचे 270 प्रकार/लक्षणे दिली आहेत. बसण्याचे 32, टेकण्याचे 17, उभे रहाण्याचे 28, बघण्याचे 10, हसण्याचे 14, नमस्कार करण्याचे 16 प्रकार सांगितले आहेत. याशिवाय येण्याचे (आगमन) 16, रडण्याचे 20, जांभईचे 7, आलिंगनाचे 14, चुंबनाचे 16 प्रकार सांगितले आहेत.<br />
<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgRpdLusShLZSo6mvY7XwV2xLaV33gejqbhsFoKJRHlB4xgzoKqlnCkNZj8bxi2Tn9G40QWj1XzWYlB-aV0vxTDYhXKuo_6rCaaYJcYiMlHZ3HpYkoCFzgYuGkRlxRwZbavVNmoNpbnCg/s1600/Angvijja.png" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgRpdLusShLZSo6mvY7XwV2xLaV33gejqbhsFoKJRHlB4xgzoKqlnCkNZj8bxi2Tn9G40QWj1XzWYlB-aV0vxTDYhXKuo_6rCaaYJcYiMlHZ3HpYkoCFzgYuGkRlxRwZbavVNmoNpbnCg/s1600/Angvijja.png" height="215" width="320" /></a>पण या ग्रंथाचे महत्व केवळ फलादेशापुरतेच मर्यादित नाही, तर या ग्रंथात इतिहास, आयुर्वेद, शेती, प्राणीशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, नानकशास्त्र, संस्कृती, वाणिज्य वगैरे अनेक विषयांच्या संशोधकांना उपयोगी असे हजारो संदर्भ आहेत. विविध प्रकारची नाणी, धातू, मापे, आयुधे, आभूषणे, लोक, देव-देवता, प्राणी, वनस्पती, ऋतू, वाहने, खाद्यपदार्थ, वस्त्रे, व्यवसाय, राजकीय आणि प्रशासनिक पदे आणि इतर अनेक गोष्टींचे विस्ताराने केलेले वर्णन त्याकाळातील समाजजीवन समजून घ्यायला उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे हा ग्रंथ डॉक्टर्स, वकील, न्यायाधीश, पोलीस, दिग्दर्शक, नाटककार, लेखक यांनाही माणसांचे निरीक्षण करण्यासाठी आणि निष्कर्ष काढण्यासाठी उपयोगी पडू शकतो.<br />
<br />
अंगलक्षण शास्त्र हे प्राचीन काळात समाजात प्रचलित होते. पण लिखित रूपाने त्याची एकत्रित माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आजपर्यंत शिल्लक राहिला आहे. हा ग्रंथ विशाल जैन साहित्याचा एक छोटासा भाग आहे. मूळ ग्रंथ चौथ्या शतकाच्या आसपास गुप्त-कुशाण काळात लिहिला गेला व पुढे 15 शतके त्याच्या हस्त लिखित प्रती निघत राहिल्या. त्या जैन शास्त्र भांडारात सुरक्षित राहिल्या. अलीकडे 1957 साली प्राकृत टेक्स्ट सोसायटीने हा ग्रंथ छापील स्वरूपात प्रकाशित केला. त्यासाठी 7 वेगवेगळ्या हस्तलिखित प्रतींचा वापर करण्यात आला. मुनि पुण्यविजय यांनी संपादित केलेला हा ग्रंथ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अर्पण करण्यात आला. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती इ.स. 2000मध्ये प्रकाशित झाली आहे. मोठ्या आकाराची सुमारे 500 पाने असलेला हा ग्रंथ संबधीत विषयांच्या अभ्यासकांच्या संग्रही असायलाच पाहिजे. ग्रंथास हिंदी व इंग्रजी प्रस्तावना देण्यात आली आहे, पण मूळ मजकूर मूळ प्राकृत भाषेतच देण्यात आला आहे. त्याचा हिंदी व इंग्रजी अनुवाद होणे गरजेचे आहे, पण असा अनुवाद करणे ही फारच अवघड गोष्ट आहे. कारण अनुवादकास प्राकृत भाषा तर यायलाच पाहिजे, पण त्याच बरोबर या ग्रंथात दिलेल्या शेकडो विषयांचे सामान्यज्ञानही असायला पाहिजे.<br />
<br />
माझे पणजोबा त्यांच्याकडे येणा-या लोकांच्या देहबोलीवरून ते कशासाठी, कोणता प्रश्न घेवून आले आहेत ते ओळखत. त्या माणसाने प्रश्न विचारण्या अगोदरच ते त्याला उत्तर देत आणि तो समाधानाने दारातूनच परत फिरे. त्यांच्याकडे हे ज्ञान कोठून आले कुणास ठाऊक. त्या काळात, म्हणजे साधारण 1920 च्या दरम्यान त्यांची स्वत:ची 'पर्सनल लायब्ररी' होती.<br />
<br />
अंगलक्षण आणि देहबोली या विषयावर आधुनिक काळात बरेच संशोधन झाले आहे.<br />
<br />
शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये ब-याच वेळा देहबोली आणि अंगलक्षण यावरून माणसाचे वाचन करण्याची पद्धत अवलंबलेली दिसते.<br />
<br />
अंगलक्षण शास्त्र हा माझ्याही आवडीचा विषय आहे.या विषयाचा मी बराच अभ्यास केला आहे, आणि त्यामुळे मी माणसे ओळखायला चांगलेच शिकलो आहे. <br />
<br />
<br />
<div class="fb-like" data-action="like" data-href="http://shodh-bodh.blogspot.in/2014/01/blog-post_16.html" data-layout="standard" data-share="true" data-show-faces="true">
</div>
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2013/02/blog-post_23.html">शुन्याचा शोध आणि जैन गणित </a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/12/blog-post.html">भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/1.html">भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख</a> </div>
Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-16514611968090248132013-11-29T19:09:00.002+05:302013-12-06T00:19:19.481+05:30शैव आणि जैन संबध: एक अवलोकन <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
<div class="fb-like" data-href="http://shodh-bodh.blogspot.in/2013/11/blog-post_29.html" data-layout="button" data-action="like" data-show-faces="true" data-share="true"></div><BR>
प्राचीन भारतातील जैन, बौद्ध, शैव, वैष्णव हे सगळेच धर्म अनेकदा एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. म्हणजे यातील कोणत्याही एका धर्माच्या विरोधात बाकीचे तीन धर्म बहुतेकदा असायचे. पण कधी-कधी यातील एखाद्या धर्माच्या विरोधात इतरांची कधी-कधी युतीही व्हायची. भारतातून बौद्ध धर्म हद्दपार होण्यात त्या धर्मातील अंतर्गत कारणे तर आहेतच, पण बौद्ध धर्माच्या विरोधात शैव आणि जैन यांनी केलेले कार्य हेही एक महत्वाचे कारण आहे. <br />
<br />
जैन आणि शैव यांनी एकत्र येण्याचे कारण म्हणजे त्यांचे धर्म वेगळे असले तरी समाज म्हणून ते एक होते. बहुतेक राज्यकर्त्यांच्या घरात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म असत. म्हणजे राजा शैव तर राणी जैन, राजा जैन तर राणी शैव. सेनापतीचा धर्म देखील या दोन पैकी एक असे, कारण तो एकतर राणीचा भाऊ असे अथवा राजाचा मामा. कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, चौहाण, यादव, सिसोदिया अशा अनेक घराण्यांच्या बाबतीत हे दिसून येते. हे केवळ गृहस्थधर्माच्या बाबतीत नसून वरील घराण्यातून मोठमोठे जैन साधू व आचार्य होवून गेलेले दिसतात. उदाहरणार्थ, जैन धर्माचे ख्यातनाम आचार्य समंतभद्र हे कदंब घराण्यातील राजपुत्र होते. प्रसिद्ध राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष हा देखील आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन साधू झाला होता.<br />
<br />
राजपुतान्यातील प्रत्येक किल्ल्यावर, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथील अनेक किल्ल्यांवर अनेक जैन मंदिरे दिसतात, त्याचे कारण त्या-त्या राज घराण्यात जैन धर्म होता हेच आहे. <br />
<br />
याउलट या घराण्यांमध्ये बौद्ध धर्म असलेला अजिबात दिसत नाही. क्वचित कुणी बौद्ध लेण्यांना दान दिल्याची उदाहरणे दिसतात, पण त्यावरून त्या घराण्यात बौद्ध धर्म होता असे म्हणता येत नाही. या घराण्यांमधून बौद्ध साधू झाल्याचे उदाहरण दिसत नाही.<br />
<br />
राजपुतांमध्ये जी अग्निकुळे म्हणून ओळखली जातात त्या चौहान, परमार, सोलंकी कुळात अगदी आजही जैन आणि शैव हे दोन्ही धर्म दिसतात. अग्निकुळे ही ब्राम्हणांनी बौद्ध धर्माचा नाश करण्यासाठी निर्माण केलेली नवी क्षत्रिय कुळे होती अशी एक कथा आहे. ही भाकडकथा असली तरी या कुळांमध्ये बौद्ध धर्म नसणे आणि शैव, जैन हे दोन्ही धर्म असणे याला बराच कांही अर्थ आहे. <br />
<br />
जी गोष्ट राजघराण्यांची, तीच जनतेची. एकाच घरात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म सुखाने रहात होते असे दिसते. उदाहरणासाठी, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील जैन आणि वीरशैव लिंगायत समाजातील चतुर्थ, पंचम या नावाने ओळखले जाणारे लोक हे मुळचे एकच आहेत. जैन पंचम आणि लिंगायत पंचम, जैन चतुर्थ आणि लिंगायत चतुर्थ यांच्यात अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत लग्नसंबंध होत असत. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत एक भाऊ जैन तर दुसरा लिंगायत असा प्रकार सर्रास दिसत असे.जैनाचे लिंगायत होणे किंवा लिंगायताचे जैन होणेयात विशेष कांही नव्हते. हेळव्यांकडील रेकॉर्ड वरून दिसून येते कि या भागातील अनेक जैन पाटील आणि लिंगायत पाटील (कांही ठिकाणी मराठा पाटीलही) हे एकमेकांचे भाउबंद लागतात. <br />
<br />
हा प्रकार केवळ उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र यांच्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण दक्षिण भारतात तेराव्या शतकाच्याही पूर्वी समाजात हीच गोष्ट दिसत असे. राजपुतान्यातील तर राजपूत आणि ओसवाल जैन हे एकाच रक्ताचे लोक आहेत.<br />
<br />
यावरून असे दिसते कि बौद्ध धर्माच्या विरोधात शैव आणि जैन यांची छुपी किंवा उघड युती झाली असावी. या संदर्भात इतिहास संशोधकांनी संशोधन करणे गरजेचे आहे.<br />
<br />
<b>शिवशंकर आणि जैन धर्म </b><br />बौद्ध धर्माने शिवाला नाकारले आहे. पण जैन धर्म शिवाला अजिबात नाकारत नाही. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव आणि शिव ही एकच व्यक्ती आहे असे जैन मानतात. शिव आणि ऋषभदेव यांच्यात आश्चर्यकारक साम्य स्थळे आहेत, त्याविषयी एक वेगळा लेख लिहावा लागेल. जैन स्तोत्र साहित्यात अनेक ठिकाणी शिवाची स्तुती केलेली दिसते. <br /><br />शैव आणि जैन यांच्या सलोख्याचे एक मोठे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील मेंगलोर जवळील धर्मस्थळ हे प्रसिद्ध शैव तीर्थक्षेत्र. येथे शिवाचे एक रूप असणा-या मंजुनाथाचे मंदिर आहे. हे शैव मंदिर असले तरी गेली कित्येक शतके या मंदिराचे धर्माधिकारी परंपरेने हेगडे या जैन घराण्यातील असतात. सध्याचे धर्माधिकारी पद्मभूषण डॉक्टर डी. वीरेंद्र हेगडे हे आहेत. हे ज्या बंट समाजातील आहेत, त्यात आजही शैव आणि जैन हे दोन्ही धर्म दिसतात. (हा बंट समाज आपण महाराष्ट्रात शेट्टी समाज म्हणून ओळखतो). <br /><br />सतराव्या शतकात कर्नाटकात होवून गेलेली अब्बक्का ही राणी याच समाजाची होती. ती ज्या चौता घराण्यात जन्माला आली ते घराणे जैन होते, पण त्या घराण्याचे कुलदैवत हे सोमेश्वर (शंकर) हे होते. (या राणीच्या थक्क करणा-या पराक्रमाविषयी <a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_29.html">पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी</a> येथे वाचा). <br />
<br />
<b>जैन-शैव संघर्ष </b><br />
जैन आणि शैव सामाजिक दृष्ट्या एक असले तरी धार्मिक दृष्ट्या वेगळे होते. त्यामुळे कांही वेळा विशेषत: दक्षिण भारतात जैन आणि शैव यांचा अनेकदा संघर्ष झालेला दिसतो. पण या संघर्षाला शैव-वैष्णव, जैन-वैष्णव किंवा शैव-बौद्ध संघर्षाएवढी धार नव्हती. शैव आणि बौद्ध हे सामाजिक दृष्ट्या पूर्ण वेगळे होते, तर शैव-वैष्णव संघर्ष हा प्र्रामुख्याने क्षत्रिय-ब्राम्हण संघर्ष होता. याउलट शैव-जैन संघर्ष हा अंतर्गत, भाऊबंदकी स्वरूपाचा होता.<br />
<br />
पुढे जैन धर्म मागे पडल्यावर अनेक जैन मंदिरांचे रुपांतर जास्त करून शैव मंदिरांमध्येच झाले याचे कारण देव आणि धर्म बदलला तरी लोक तेच होते हे आहे. <br />
<br />
<br />
<div class="fb-like" data-href="http://shodh-bodh.blogspot.in/2013/11/blog-post_29.html" data-layout="button" data-action="like" data-show-faces="true" data-share="true"></div>
<BR>
हेही वाचा:<br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.com/2013/04/blog-post_19.html">ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/10/blog-post_29.html">राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/05/blog-post.html">वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास</a> </div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-90386224076584092522013-11-28T19:41:00.001+05:302013-11-28T19:47:07.331+05:30सम्राट अशोक आणि त्याचे बौद्ध धर्मांतर <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा सम्राट. तो मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू होता. अशोकाने शेजारच्या कलिंग देशावर आक्रमण केले. त्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक मारले गेले. त्यामुळे अशोकाला हिंसेचा प्रचंड तिटकारा आला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे मानले जाते.<br />
<br />
अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. पण अशोकाच्या वेळी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मगध साम्राज्यातील त्यावेळचे धर्म म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक, वैदिक वगैरे. अशोक अगोदर वैदिक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मौर्य घराण्यातील एकाही सम्राटाने वैदिक धर्माला आपल्या वैयक्तिक जीवनात थारा दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर अशोक जैन किंवा आजीवक या दोनपैकी एका धर्माचा अनुयायी होता असेच म्हणावे लागते.<br />
<br />
पण माझे वरील मत अशोक हा राजा होवून गेला या मतावर आहे. प्रत्यक्षात अशोक नावाचा राजा होवून गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता याला बौद्ध साहित्याशिवाय दुसरा आधार नाही. ज्यांना अशोकाचे शिलालेख म्हंटले जाते, त्यापैकी एकाही शिलालेखात अशोक हे नाव येत नाही. त्या शिलालेखांनुसार ज्याने हे शिलालेख लिहिले त्या राजाचे नाव उपाधी म्हणून देवानाम पियं पियदस्सी असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल? तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही.<br />
<br />
शिवाय अशोकाचे म्हणून मानले जाणारे सगळेच शिलालेख एकाच काळातील व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत असे मानायला आधुनिक इतिहासकार तयार नाहीत. <br />
<br />
समकालीन आणि नंतरच्या जैन आणि वैदिक साहित्यात, तसेच समकालीन परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात अशोकाचा उल्लेख येत नाही. अशोकाची कथा सर्वात आधी <i><b>अशोकवदन</b></i> या दुस-या शतकात म्हणजे मानलेल्या अशोकाच्या मानलेल्या काळाच्या 500वर्षानंतर लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात येते. त्यानंतर ती 4थ्या शतकातील <i><b>महावंश</b></i> आणि 5व्या शतकातील <i><b>दीपवंश</b></i> या बौद्ध ग्रंथात येते. हे ग्रंथ समकालीन नसल्याने आणि त्यातील माहितीला बाह्य पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवता येत नाही. <br />
<br />
हेही वाचा:<br />
<br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/07/blog-post.html">बौद्ध धर्मातील ब्राम्हण</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.com/2013/04/blog-post_19.html">ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_3.html">भारतीयांचा इतिहासबोध</a><br />
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-43189509676456646522013-09-20T17:11:00.001+05:302013-09-20T17:11:41.835+05:30पुस्तक परिचय:बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी-कर्मवीर भाऊराव पाटील<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
- मधुकर जाधव </div>
<div style="text-align: right;">
8412831025</div>
<br />
<br />
प्रचलित आधुनिक शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी केली. महात्मा फुले यांनी तळागाळातल्या, मागास, अस्पृश्य मुला-मुलींसाठी शाळा उघडल्या. छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण<br />
मोफत व सक्तीचे केले. कोल्हापुरात वसतिगृहे उभारली. परंतु, खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खेड्यापाड्यात शिक्षण पोहोचविण्याचे, संपूर्ण बहुजन समाजाला शिक्षण देण्याचे काम भाऊराव पायगोंडा पाटील यांनी केले. भाऊराव पाटील आपल्या कार्याने उभ्या महाराष्ट्राच्या जनतेचे अण्णा बनले. त्यांचे कार्य एवढे महान की लोकांनी त्यांना “कर्मवीर” हि पदवी बहाल केली. प्रत्येक माणूस, प्रत्येक महापुरुष एकमेवाद्वितीय असतोच असतो. प्रत्येकाचे कार्य निराळे. कालखंड निराळा त्यामुळे एका महापुरुषाची तुलना दुस-याशी होऊ शकत नाही. तरीही ‘रयत शिक्षण संस्थेची’स्थापना करून बहुजन समाजाला शिक्षण देणाऱ्या कर्मवीरांची तुलना ‘रयतेचे स्वराज्य’ उभारणाऱ्या छत्रपती शिवरायांशीच केली जाऊ शकते. अशा या महामानवाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा व जीवनाचा परिचय “बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी –कर्मवीर भाऊराव पाटील” या पुस्तकातून लेखक नवनाथ अनंथा शिंदे यांनी उत्तमपणे करून दिलेला आहे.<br />
<br />
कर्मवीर अण्णांचे पूर्वज मूळचे कर्नाटकातील. कर्मवीरांच्या आजोबांना शिक्षणाचे महत्व पटल्याने कर्मवीरांचे वडील पायगोंडा शिक्षण घेऊन महसूल खात्यात नोकरीला लागले.वडील पायगोंडा व आई गंगामाई यांच्या पोटी २२ सप्टेंबर १८८७ ला भाऊचा जन्म झाला.कर्मवीर अण्णांचे बालपण लाडात गेले. त्यांचा स्वभाव हट्टी, उनाड, बंडखोर वृत्तीचा होता.
एका शिक्षण संस्थेची स्थापना केली पाहिजे” असे विचार अण्णांनी मांडले व ‘रयत शिक्षण संस्था’ असे संस्थेचे नावही सर्वानुमते ठरले. यानंतर १९२४ मध्ये स्वतःच्या घरी ४ मुलांना घेवून वसतिगृह सुरु केले. धान्यासाठी लोकांकडून एक मूठ धान्य गोळा करण्याची मुष्ठी फंड योजना, एक झोळी योजना अशा कल्पक योजना राबविल्या. त्याचबरोबर ‘कमवा आणि शिका’हि जगातील शिक्षण तज्ञांना विचार करावयास भाग पडणारी योजना सुरु करून बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करण्याचा मार्ग दाखविला व राबविला.<br />
<br />
विद्यार्थीदशेत राजर्षी शाहू महाराजांचा सहवास त्यांना लाभला होता. पुढे भाऊराव सत्यशोधक चळवळीचे प्रमुख नेतेही होते. परंतु, समाजाच्या शाश्वत विकासासाठी चळवळीबरोबरच शिक्षण आवश्यक असल्याने कर्मवीरांनी कराड तालुक्यातील काले या गावी १९१९ मध्ये भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत “समाजातील दीन-दुबळ्या लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी बहुजनांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांना एकत्र आणण्याचे काम सत्यशोधक चळवळ करेल. पण शिक्षणप्रसारासाठी इथे एका शिक्षण संस्थेची स्थापना केली पाहिजे.” असे विचार अण्णांनी मांडले व ‘रयत शिक्षण संस्था’ असे संस्थेचे नावही सर्वानुमते ठरले. यानंतर १९२४ मध्ये स्वतःच्या घरी ४ मुलांना घेवून वसतिगृह सुरु केले.धान्यासाठी लोकांकडून एक मूठ धान्य गोळा करण्याची मुष्ठी फंड योजना,एक झोळी योजना अशा कल्पक योजना राबविल्या.त्याचबरोबर ‘कामवा आणि शिका’हि जगातील शिक्षण तज्ञांना विचार करावयास भाग पडणारी योजना सुरु करून बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करण्याचा मार्ग दाखविला व राबविला.<br />
<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9AF2TWn2GfufqnwALzvQkXD4jz8OVUTiIRwO4QwM2BCYVy6-gK2j0QptWTt-Sokmn30jr7imi9_5RegSaoiXVBnY5h6LzVwK6UTqQodZPiDroXM-EaaU8URhuvQeq7Bpn8CgbNlfeSw/s1600/Karmveer+Bhaurao+Patil.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9AF2TWn2GfufqnwALzvQkXD4jz8OVUTiIRwO4QwM2BCYVy6-gK2j0QptWTt-Sokmn30jr7imi9_5RegSaoiXVBnY5h6LzVwK6UTqQodZPiDroXM-EaaU8URhuvQeq7Bpn8CgbNlfeSw/s320/Karmveer+Bhaurao+Patil.JPG" width="213" /></a> मुलांच्या शिक्षणात येणारा कोणताही अडथळा अण्णांनी कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न गरजेनुसार केला व तो यशस्वीही केला. लेखकाने या पुस्तकातून अण्णांचे शिक्षणविषयक कार्य सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत व मुद्देसूदपणे मांडलेले आहे. युनियन बोर्डिंग हाऊस, बडोदा नरेशाची
संस्थेस भेट, सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज, आजन्म सेवेची दीक्षा, व्हालंटरी स्कूल योजना, दिशाहीनांना दिशा, मोफत वसतिगृहयुक्त विद्यालयाची स्थापना, डोंगरावर उभारले नंदनवन, अनुदान बंदीचे संकट, अण्णांचे सन्मान, अण्णांची अर्धांगिनी, अखेरचा श्वास, अण्णांच्या कार्याची पताका या मुद्द्यांच्या आधारे अण्णांचे जीवन जीवनविषयक तत्वज्ञान, शैक्षणिक कार्य, त्यातील अडथळे, आयुष्यात आलेले जीवघेणे संकट इ.फार प्रभावीपणे मांडले आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज, गाडगेबाबा, जिन्नाप्पा मद्वाणणा, भाऊसाहेब कुदळे, आत्माराम ओगले, लक्ष्मणराव किर्लोस्कर, प्रबोधनकार ठाकरे, म.गांधी, सयाजीराव गायकवाड, हमीद-ए-अली, महर्षी वि.रा.शिंदे, मालोजीराजे नाईक निंबाळकर, धोंडजी भोसले या व यासारख्या अनेकांनी लागणारी मदत व अण्णांविषयी, कार्याविषयी जवळीक जपली. सगळ्यात महत्वाचे अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाई (वहिनीसाहेब) यांच्या सर्व प्रकारच्या मदत, सहभाग व पाठिंब्याशिवाय इतके आभाळाएवढे कार्य होऊ शकले नसते हेही योग्य प्रकारे लिहिले आहे. अण्णांची वचने शेवटी एकत्रित दिलेली आहेत, हे योग्यच.<br />
<br />
शिक्षणप्रेमी वाचकांसाठी व विशेषतः हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यासाठी उत्तम पुस्तक आहे.तरुणांसाठी आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख व कार्याचा परिचय करून घेवून विधायक काम करण्याची प्रेरणा देण्या-घेण्यासाठी खूपच योग्य व चांगले पुस्तक आहे.<br />
<br />
लेखक: नवनाथ आनंद शिंदे<br /> ९८६०७४८०८३<br />
प्रकाशक:किशोर कडू, जिजाई प्रकाशन, पुणे.<br />
पाने-६४. सेवामुल्य-३०/-</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-79065548425953697822013-09-12T16:07:00.002+05:302013-09-12T21:59:27.869+05:30पुस्तक परीक्षण: सत ना गत <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-दत्ता राशिनकर </div>
<div style="text-align: right;">
मो. 901 131 6199</div>
<br />
'सत ना गत' ही प्रसिद्ध लेखक राजन खान यांची 1999मध्ये प्रसिद्ध झालेली एक गाजलेली कादंबरी. आज या कादंबरीची आठवण यायचे कारण म्हणजे सध्या संपूर्ण देशात धुमाकूळ घालणा-या बलात्काराच्या घटना. असा एकही दिवस उजाडत नाही की ज्या दिवशी देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात बलात्काराची घटना घडली नाही. बलात्कार तर इतके भयानक की आपण माणूस आहोत याची प्रत्येकाला शरम वाटावी. वर्ष-सहा महिन्याच्या अर्भकापासून तर सात वर्षाच्या संध्याछायेत वावरणा-या महिलेपर्यंत सर्वांवर सर्रासपणे बलात्कार होत आहेत. या बलात्कारातील आरोपी जसे अल्पवयीन मुले आहेत तसेच विशीच्या पुढचे तरुण, म्हातारपणाकडे झुकलेले प्रौढ देखील आहेत. सर्वात शरमेची बाब म्हणजे ज्याच्या पायावर देशातील लक्षावधी 'भक्तगण' अक्षरश: लोळण घेतात असे 'बाबा' आणि 'बापू' पण आहेत.<br />
<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEwY-H1m8fbOaKbSy67_r1O4tVQHU5xKKo41CSKXuc59wj9F6vc4OiNDSQwIXJTeolEZ_PgHylaNgQJhreIphHEo-El4_TchklWtkf5-Wk0AijdF9kzcg0KDB8RuwKR7Q6_Cyn4IzwPQ/s1600/Sat+Na+Gat.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEwY-H1m8fbOaKbSy67_r1O4tVQHU5xKKo41CSKXuc59wj9F6vc4OiNDSQwIXJTeolEZ_PgHylaNgQJhreIphHEo-El4_TchklWtkf5-Wk0AijdF9kzcg0KDB8RuwKR7Q6_Cyn4IzwPQ/s320/Sat+Na+Gat.JPG" width="203" /></a>एका तालुक्याच्या गावात घडलेली ही घटना. चित्तरकथा म्हणा हवं तर. गाव सर्व प्रकारच्या बेरकी माणसांनी भरलेलं. राजकारण हा इथल्या निरुद्योगी लोकांचा आवडता उद्योग. गावाच्या बाहेर 'राजवाडा' नामक पोलीस स्टेशन. त्या आवारातच तालुका न्यायालय. आसोले हा येथील दुय्यम पोलीस अधिकारी. कडक शिस्तीचा पण स्त्रियांच्या बाबतीत फारच ढिला. एखादी बाई मनात भरली की ती भोगायचीच हा त्याचा 'करारी बाणा'. आपल्या कार्याला मदत करणारे आपल्याच खात्यातील कांही 'सहकारी' त्याने तयार केले आहेत. 'बदया' नामक एक खब-या पण त्याला सामील. <br />
<br />
या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेली नामी ही दामू घिसाडी नामक एका निरुद्योगी माणसाची बायको. मोहक चेह-याची, अंगापिंडानं भरलेली, पाहता क्षणी कुणाच्याही मनात लालसा उत्पन्न करणारी, पदरी दोन लहान मुलं. नवरा बठ्ठ्या, त्यामुळं घरात पैशाचा खडखडाट. अशावेळी जे घडायचं तेच घडतं. नामी शरीराची भूक शंकर नामक 'गरजू' कडून तर पैशाची भूक तिजोरीशेठ एका रंगेल म्हाता-या कडून भागवते.<br />
<br />
आसोलेची कामसू नजर नामीवर न पडती तरच नवल. बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करण्याच्या गुन्ह्याखाली तो भर रात्री तिला अटक करून पोलीस स्टेशन मध्ये नेतो आणि एका कोठडीत तिला डांबून तिच्यावर बलात्कार करतो. त्याच्याच खात्यातले त्याचे हित शत्रू ही बातमी पद्धत शीर पणे 'समाचार' नावाच्या एका लंगोटीपत्राचा संपादक असलेल्या शिंदेला सविस्तरपणे देतात. येथून पुढे मग वर्तमानपत्री धुरळा उडत रहातो, आसोलेला अनुकूल आणि प्रतिकूल असणा-या राजकारणी व पत्रकारांचे गावात दोन तट पडतात. कादंबरी निरनिराळी वळणे घेत रहाते.<br />
<br />
मधल्या काळात जे कांही रामायण घडते त्याची मजा प्रत्यक्ष कादंबरी वाचल्याशिवाय कळणार नाही. राजन खान यांची प्रवाही आणि वेधक भाषा शैली, नागरी भाषेबरोबरच ग्रामीण भाषेवर असलेली त्यांची जबरदस्त पकड, ठायी ठायी केलेली विनोदाची पखरण यामुळे ही कादंबरी हातात घेतल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही.<br />
<br />
<b>सत ना गत </b><br />
राजन खान <br />
मॅजेस्टिक प्रकाशन <br />
किंमत: 300 रुपये<br />
<br />
हेही वाचा: <br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/08/blog-post.html">पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे</a><br />
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-60886524266230097282013-09-08T20:20:00.000+05:302016-10-22T12:08:15.764+05:30मराठी नसलेले ग्रेट महाराष्ट्रीयन्स <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />
मराठी आणि महाराष्ट्रीयन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याची मायबोली मराठी तो मराठी अशी मराठीची सोपी व्याख्या आहे. त्यामुळं जे मराठी भाषिक लोक महाराष्ट्राबाहेर पिढ्यान पिढ्या रहातात, ज्यांचा महाराष्ट्राशी कसलाच संबंध नाही ते देखील मराठी आहेत. दुसरीकडे, खुद्द महाराष्ट्रात किमान 30% टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात गेल्या, मराठी त्यांची व्यवहार भाषा आहे, पण त्यांची मायबोली मराठी पेक्षा वेगळी आहे, आणि जे घरात त्यांची मायबोली आणि मराठी या दोन्ही भाषांचा वापर करतात.<br />
<br />
पहिल्या प्रकारचे लोक मराठी असले तरी महाराष्ट्रीयन नाहीत. दुस-या प्रकारचे लोक द्विभाषिक असले आणि त्यांची एक भाषा मराठी असली तरी त्यांची आडनावं ही प्रस्थापित मराठी लोकांपेक्षा वेगळी असल्याने मराठीपणाचे ठेकेदार त्यांना परकं समजतात. त्यामुळं ते लोकही स्वत:ला मराठी म्हणवून घेण्यापेक्षा गुजराती, मारवाडी, तेलगु, कन्नड, पंजाबी वगैरे म्हणवून घेतात. पण त्याचबरोबर ते स्वत:ला महाराष्ट्रीयन असेही म्हणवून घेतात.<br />
<br />
असो. सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्रात रहाणारे ते सगळे महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांच्यात मराठी आणि अमराठी हे दोन मुख्य भेद आहेत. <br />
<br />
मराठी नसलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या उभारणीत मराठी महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा नक्कीच मोठं काम केलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची औद्योगिक उभारणी ही अमराठी महाराष्ट्रीय लोकांनी केली आहे. मराठी महाराष्ट्रीय लोक तिथं कामगार किंवा फारतर मॅनेजर झाले. महाराष्ट्रातील छापील आणि इलेक्ट्रॉनिक मेडीयामध्ये संपादकीय विभागात, टी.व्ही. स्क्रीनवर मराठी महाराष्ट्रीयन्स दिसत असले तरी ही माध्यमं मुख्य करून अमराठी महाराष्ट्रीयन लोकांनी स्थापन केली आहेत.<br />
<br />
पण अमराठी महाराष्ट्रीयनांचं कर्तृत्व एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. राजकारणाचं सोडून द्या, पण बाकी प्रत्येक क्षेत्रात वरच्या लेव्हलला अमराठी महाराष्ट्रीयनांचा दबदबा दिसतो, मग ते पोलीस दल असो, विज्ञान-तंत्रज्ञान असो, बॉलीवूड असो की उच्च शिक्षण क्षेत्र असो. मराठी महाराष्ट्रीयनांचा दबदबा राजकारण, मराठी साहित्य, कला, सिनेमा, नाटकं अशा गोष्टीपुरताच मर्यादित आहे. ते मुंबई महाराष्ट्रात असूनही आणि बॉलीवूड मुंबईत असूनही तिथं उत्तुंग झेप घेवू शकत नाहीत. याउलट बॉलीवूडमध्ये अनेक अमराठी महाराष्ट्रीयन्स आपला जम बसवून आहेत. <br />
<br />
अमराठी महाराष्ट्रीयनांच्या ग्रेटनेसचं एक चकित करणारं उदाहारण देवून सध्या हा विषय इथेच संपवतो. हा विषय लढाई आणि पराक्रम यांच्याशी संबंधीत आहे. हाच विषय निवडण्याचे कारण म्हणजे तो मराठीवाद्यांच्या आवडीचा विषय आहे. <br />
<br />
स्वातंत्र्यानंतर भारताची इतर देशांशी युद्धे जी झाली, त्यातील सर्वोच्च पराक्रमाबद्दल आत्तापर्यंत 21 सैनिकांना/अधिकाऱ्यांना परमवीर चक्र हे पदक देण्यात आले. त्यापैकी 4 पदकं ही महाराष्ट्रीयनांच्या वाट्याला आली. विशेष म्हणजे हे चारही जण सामान्य सैनिक नव्हते तर ज्युनिअर अधिकारी होते. या चारपैकी एक होते सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे. उरलेले तीन होते कोण होते बरे? त्यांची नावेही मराठीवाद्यांना माहीत नसतील, आणि माहीत असली तरी ते महाराष्ट्रीय होते याचा त्यांना गंध असणे शक्य नाही. असो. तर ते होते लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल आणि मेजर रामस्वामी परमेश्वरन. <br />
<br />
यातील अर्देशीर तारापोर यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांचे पूर्वज रतनजी हे छ. शिवाजी महाराजांचे सरदार होते आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल महाराजांनी त्यांना 300 गावे इनाम दिली होती. अर्देशीर तारापोर यांनी 1965 साली झालेल्या भारत पाक युद्धाच्या वेळी चाविंडा येथे झालेल्या रणगाड्यांच्या युद्धात भारतीय रणगाडा दलाचे नेतृत्व केले होते. ही जगातील रणगाड्यांच्या लढाईतील एक भीषण लढाई मानली जाते. शत्रूच्या रणगाड्यांना आणि तोफखान्याला न जुमानता अर्देशीर तारापोर यांनी जखमी होवूनही शत्रूची ठाणी काबीज केली. या लढाईत अर्देशीर तारापोर यांच्यामुळं भारतीय सैनिकांना पाकिस्तानचे 60 रणगाडे नष्ट करता आले. पण तारापोर यांच्या रणगाड्यावर शत्रूचा गोळा येऊन पडल्याने त्याने पेट घेतला आणि आणि तारापोर त्यात ठार झाले.<br />
<br />
सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचा जन्म पुणे येथे 1950मध्ये झाला होता. 1965 च्या युद्धात जसा पराक्रम अर्देशीर तारापोर यांनी केला तसाच पराक्रम 1971च्या युद्धात अरुण खेत्रपाल यांनी केला. खेत्रपाल यांच्या रणगाडा दलानं पाकिस्तानात घुसून पाकिस्तानचे अनेक रणगाडे नष्ट केले. त्या कारवाईत मध्येच खेत्रपाल यांचा कमांडर कामी आला तेंव्हा खेत्रपाल यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूवर भीषण हल्ला चढवला आणि शत्रूचं ठाणं ताब्यात घेतले. पण तारापोर यांच्या रणगाड्या प्रमाणेच खेत्रपाल यांच्या रणगाड्यानंही अचानक पेट घेतला. त्यात खेत्रपाल ठार झाले. पण मरता-मरताही त्यांनी शत्रूचा उरलेला एकमेव रणगाडाही उडवलाच.<br />
<br />
मेजर रामस्वामी परमेश्वरन यांचा जन्म मुंबई येथे 1946 साली झाला. Short Service Commission या योजनेखाली ते भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये 1972 साली ज्युनिअर ऑफिसर म्हणून रुजू झाले. पुढं त्यांना त्यांच्या तुकडीसह शांतीसेनेतून श्रीलंकेत पाठवण्यात आलं. तिथं एके ठिकाणी बंडखोरांनी त्यांच्या तुकडीला घेरलं. मेजर परमेश्वरन यांनी शांत डोक्यानं बंडखोरांना चकित करत त्यांच्यावर हल्ला केला. एका बंडखोरानं त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या, पण परमेश्वरन यांनी त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेत त्याच बंदुकीनं बंडखोरास ठार केले. नंतर जखमी अवस्थेतही आपल्या सैनिकांना आदेश देत बंडखोरांचा पराभव केला. पण त्यानंतर मेजर परमेश्वरन वारले.<br />
<br />
मराठीवादी लोक मेजर राम राघोबा राणे यांचं नाव देखील फारसे घेत नाहीत मग त्यांनी तारापोर, खेत्रपाल, परमेश्वरन यांची नावं अजिबात घेत नाहीत हे त्यांच्या स्वभावाला धरूनच आहे.<br />
<br />
<b> हेही वाचा:</b><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/09/blog-post.html">सैनिक आणि देशप्रेम: सैनिक का लढतात?</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/12/blog-post_22.html">दुस-या महायुद्धात भारत</a><br />
<a class="gs-title" href="http://mahavichar.blogspot.com/2012/12/blog-post_15.html" target="_blank"> मराठी माणूस म्हणजे नेमका कोण रे भाऊ?</a> </div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-28589145485171931982013-09-04T15:17:00.002+05:302013-09-04T16:25:13.500+05:30नायक घराण्यातील राणी केळदी चेन्नम्मा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर</div>
<br />
कर्नाटकच्या इतिहासात अनेक महापराक्रमी राजे आणि राण्या होवून गेल्या. त्यांचे पराक्रम वाचले की आपण थक्क होतो. <br />
<br />
कर्नाटकात
चेन्नम्मा नावाच्या दोन राण्या होवून गेल्या. त्यापैकी पहिली केळदी चेन्नम्मा या नावाने तर दुसरी कित्तूर चेन्नम्मा या नावाने ओळखली जाते. केळदी चेन्नम्मा ही किनारी कर्नाटकाच्या केळदी या राज्याची राणी होती, तर कित्तूर चेन्नम्मा ही उत्तर कर्नाटकातील कित्तूर या राज्याची राणी होती. <br />
<br />
या लेखात मी केळदी चेन्नम्माचा परिचय करून देत आहे.<br />
<br />
केळदी हे राज्य आजच्या शिमोगा जिल्ह्यात होते. या राज्याची स्थापना इ.स. 1499 साली झाली होती. हे राज्यकर्ते घराणे नायक घराणे या नावाने ओळखले जाई. या घराण्यातील सोमशेखर नायक या राजाशी चेन्नम्माचे लग्न झाले.(इ.स. 1667). सोमशेखर नायक हा या घराण्यातील दहावा राजा होता. त्याचे राज्यकारभाराकडे नीट लक्ष नव्हते. या लग्नानंतर दहा वर्षांनी इ.स. 1677 मध्ये विरोधी सरदारांनी सोमशेखर नायक याचा खून केला, पण त्यांना राज्य ताब्यात घेणे जमले नाही. राणी चेन्नम्मा सत्तेवर आली. सत्तेवर येताच तिने विरोधी सरदारांचा बंदोबस्त केला. कांही स्थानिक मांडलिक राजे वेगळे राज्य स्थापन करण्याच्या बेतात होते, त्यांचाही चेन्नम्माने बंदोबस्त केला. <br />
<br />
या राणीला मूलबाळ नव्हते, त्यामुळे तिने आपल्या जवळच्या नात्यातील बसवप्पा नायक याला दत्तक घेतले.<br />
<br />
<b>औरंगजेबाबरोबर चेन्नम्माचे युद्ध </b><br />
केळदी चेन्नम्मा हिच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना म्हणजे तिचे मोगल बादशाह औरंगजेब याच्याशी झालेले युद्ध. <br />
<br />
त्या काळात बादशाह औरंगजेब मराठ्यांच्या विरोधात स्वत: उतरला होता. त्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केला होता. छ. संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज छत्रपती झाले.(इ.स. 1689). औरंगजेबाने आपला मोर्चा आता छ. राजाराम महाराजांकडे वळवला. महाराज रायगड येथे असताना औरंगजेबाच्या मोठ्या फौजेने रायगडाला वेढा घातला. धोका ओळखून महाराणी येसूबाई यांनी छ. राजाराम महाराज यांना प्रतापगडला पाठवले. तेथून त्यांनी तमिळनाडु तील जिंजी येथे जाण्याचे ठरवले. तिकडे जात असता वाटेत ते केळदी राज्यात थांबले.<br />
<br />
राणी चेन्नम्माने छ. राजाराम महाराजांचे स्वागत केले. महाराजांनी तिला सगळ्या घडामोडी सांगून आणि जिंजीला जात असल्याचे सांगितले. दरम्यान बादशाह औरंगजेब छ. राजाराम महाराजांच्या मागावर होताच. महाराज केळदी राज्यात चेन्नमाचा अतिथी आहे हे कळताच त्याने छ. राजाराम महाराजांना ताब्यात देण्याचा निरोप राणीकडे पाठवला. चेन्नाम्माने असे करण्यास नकार दिला. तेंव्हा चिडलेल्या औरंगजेबाने केळदीवर आक्रमण केले. चेन्नम्मा आणि औरंगजेब यांच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले.<br />
<br />
या युद्धात चेन्नम्माने औरंगजेबाचा पराभव केला असे कन्नड साधने व लोक गीते म्हणतात, तर पोर्तुगीज साधने म्हणतात की औरंगजेबाने चेन्नामाचा पराभव केला. ते कांहीही असो, पण चेन्नाम्माच्या या हिम्मतीला दाद दिलीच पाहिजे. ती औरंगजेबाला घाबरली नाही, आणि तिने छ. राजाराम महाराज यांच्याशी दगा फटका केला नाही. दरम्यान छ. राजाराम महाराज आपल्या आणि चेन्नम्माच्या निवडक सैनिकांसह सुरक्षितपणे जिंजीला पोहोचले. राणी चेन्नम्माचा एक मांडलिक राजा सदाशिव याने महाराजांना आर्थिक मदत केली. <br />
<br />
त्यानंतर या धोरणी राणीने औरंगजेबाबरोबर फार काळ लढणे आपल्याला जमणार नाही हे ओळखून त्याच्याशी तह केला.<br />
<br />
<b>केळदी चेन्नम्माचे धार्मिक धोरण </b><br />
केळदी चेन्नम्मा धार्मिक बाबतीत उदार धोरणाची होती. ती स्वत: वीर शैव लिंगायत होती, आणि तिचा इतर धर्मांविषयी दृष्टीकोनही उदार होता. तिच्या राज्यात वीरशैव लिंगायत यांच्याशिवाय जैन आणि वैष्णव प्रजा होती. तिने पोर्तुगीजांना आपल्या राज्यातानेक ठिकाणी चर्च बांधायला परवानगी दिली होती. <br />
<br />
तिचा दत्तक मुलगा बसवप्पा मोठा झाल्यावर या राणीने राज्यकारभार त्याच्याकडे सोपवला व आपले पुढील आयुष्य धार्मिक आणि सामाजिक कामात घालवले.<br />
<br />
हेही वाचा:<br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/11/blog-post_29.html">पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/10/blog-post_29.html">राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ</a><br />
<a href="http://shodh-bodh.blogspot.in/2012/05/blog-post_9894.html">शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले </a></div>
Unknownnoreply@blogger.com0